Category: ताज्या बातम्या
नेवासा : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
सोनई : मडकी ता. नेवासा येथील थोरात वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकरी मच्छिंद्र मुरलीधर थोरात हे गंभीर जखमी झाले. यावेळी नेवासाचे आ. विठ [...]
डॉ.बागुल यांचा “रोड टू कोड” उपक्रम शिक्षक,विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त : टिम कुर्टीस
अहिल्यानगर : आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा वेग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून काळाच्या शेकडो पट पुढे आहे.रोबोटिक्स,आयसीटी सॉफ्ट स्किल्स,ॲप-वे [...]

राज्यातील अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेत [...]

पीक उत्पादन खर्च कमी करण्यासंदर्भात समिती -कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
मुंबई : राज्यातील शेतक-यांचा पीक उत्पादन खर्च काही प्रमाणात कमी करण्यासाठी पिकाच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत मजुरीवर होणा-या खर्चापैकी ५०% ‘मनरे [...]

सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी ५० सायबर पोलीस ठाणे
मुंबई : सायबर फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास जलद गतीने होण्यासाठी तसेच भविष्यात अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात [...]

राज्यपाल यांच्या हस्ते उद्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान समारंभ
मुंबई : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षी यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जि [...]
महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या १५ वर्षे मुदतीच्या १,५०० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण [...]
५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील तलाठी अक्षय ढोबळे आणि खासगी व्यक्ती पत्रकार रमजान नजीर शेख हे ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत [...]
महाराष्ट्राला पवारांचे संयुक्त राजकारण नकोय !
महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या २१ एप्रिल रोजी शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे तिसऱ्यांदा एकत्र येत असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात [...]
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
मुंबई / प्रतिनिधी : भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे द [...]