Category: ताज्या बातम्या

व्हिजन डॉक्युमेंटसंदर्भात नागरिकांच्या सूचना मागवा – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई दि. १४: नीती आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार तयार करण्यात येत असलेल्या ‘विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंट’चे प्रारुप कसे [...]

दहावीचा निकाल ९४.१० टक्के; कोकणचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९८.८२ टक्के
मुंबई दि. १३ : दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास [...]

शिरोळ मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी प [...]

घनसावंगी मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांना गती द्या : मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई : जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील विविध पाणी पुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी प [...]

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री फडणवीस
वर्धा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या. राज्यात या योजन [...]

राष्ट्रीय लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे निकाली
मुंबई, दि. १३ : नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय मुंबई, सहकारी अपिलीय न्यायालय, डीआरटी कुलाबा व मोटार अपघात [...]
शालेय विद्यार्थ्यांना दिले शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण
जामखेड : विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा लाभ स्वसंरक्षणासाठी व समाज हितासाठी करावा. या कलेचा सराव आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात नैपुण्य [...]
मराठा सत्ताधारी वर्गाने सहकार उद्धवस्त केले !
भारतातील सहकार चळवळ ही प्रामुख्याने समाजातील आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकांच्या लोकांना, समान आर्थिक विकासाचा सामायिक भाग करावा, म्हणून सुरू करण [...]
जामखेड बसस्थानकावर महिलेच्यजा पर्समधून सोने चोरी
जामखेड : जामखेड बस स्थानकातील गैरसोयींचा फटका सातत्याने प्रवाशांना बसत आहे. ११ मे रोजी पून्हा एकदा महीला प्रवासी एस टी बस मध्ये चढताना गर्दीचा फा [...]
दहशतवाद्यांचे केंद्र उद्ध्वस्त केले : पंतप्रधान मोदी जगातील सर्व दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध
नवी दिल्ली : जगात आतापर्यंत झालेल्या सर्व दहशतवाद्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध पाकिस्तानचा संबंध राहिला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे केंद्र नष [...]