Category: मनोरंजन
तोचतोचपणा टाळून स्वतःला पडताळून, तपासून पाहणे सजगपणाचे वाटते : अमोल पालेकर
सातारा / प्रतिनिधी : कोणत्याही प्रकारचा तोचतोचपणा आणि एकरेषीय विचार मला आवडत नाहीत. विविध माध्यमांतून, आयामांतून स्वतःला सतत पडताळून आणि तपासून [...]
औंध योजनेला राज्यपालांची मंजुरी घेऊन निधी देऊ : उपमुख्यमंत्री अजित पवार
औंध / वार्ताहर : औंध उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव राज्यपाल यांच्याकडे मंजूरीसाठी आहे. राज्यपालांना अनुशेषाच्या मुद्यावर त्यांची भेट घेऊन चर्चा क [...]
हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री यमाईदेवीचा रथोत्सव
औंध / वार्ताहर : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाईदेवीचा वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साही [...]
अमेरिकेच्या खासदारांनाही मराठी साहित्य संमेलनाची भुरळ
सातारा / प्रतिनिधी : अमेरिकेत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या परंतु मराठी मातीशी, भाषेशी आणि संस्कृतीशी असणारी आपली नाळ तुटू न देणार्या म [...]
ईश्वरपूर प्रीमियर लीग 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धेत सचिन इलेव्हन विजेता
ईश्वरपूर / प्रतिनिधी : ईश्वरपूर प्रीमियर लीग 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धेत सचिन इलेव्हन संघाने अंतिम सामन्यात विराट इलेव्हन संघावर एकतर्फी वि [...]
राजारामबापू कारखान्याच्यावतीने पाणंद रस्त्यांचे मुरमीकरण
ईश्वरपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कारखाना कार्यक्षेत्राच्या शिवाराती [...]
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी संभाजी राजे व अपुर्वा सामंत बिनविरोध
सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य पदी संभाजी राजे आणि अपुर्वा सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीम [...]
पतंग उडवताना वीज सुरक्षिततेचे नियम पाळा : महावितरणचे आवाहन
बारामती / प्रतिनिधी : मकरसंक्रांती सणाच्या काळात पतंग उडवण्याचा आनंद घेताना विद्युत अपघाताच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी वीज सुरक्षिततेचे निय [...]
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल : मुख्यमंत्री
सातारा / प्रतिनिधी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथे उभ्या राहणारे उचित स्मारक हे त्यांच्या कार्याची आठवण देईल, त्या [...]
माय मराठीसाठी लढाई प्रत्येकाच्या उंबरठ्यावर : विश्वास पाटील
सातारा / प्रतिनिधी : या देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनाने हात घातला आह [...]
