Category: देश

घरकुलांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
जळगाव : जिल्ह्यास एकूण 90 हजार नवीन घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आतापर्यंत 84,600 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर [...]

युपीएससी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढण्यासाठी गुणात्मक उपाययोजना सुचवा : जे. पी. डांगे
अमरावती : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी संबंध [...]
नवे प्राप्तिकर विधेयक संसदेत सादर ; नव्या विधेयकात 536 कलमांचा समावेश
नवी दिल्ली : प्राप्तिकराचे नियम अतिशय सोपे आणि सुलभ होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी लोकसभेत नवे प्राप्तिकर विधेयक [...]
सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ ! ; खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
अहिल्यानगर : नाफेड मार्फत महाराष्ट्रात खरेदी करण्यात येणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यापासून आग्रही असलेल [...]
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गेच जाणार; रेल्वे मंत्र्यांचे आमदार अमोल खताळ यांना आश्वासन
।संगमनेर : पुणे नाशिक या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण व स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाचा सविस्तर आलेखच आ. [...]
आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत : मंत्री नितेश राणे
मुंबई : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोक [...]
सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. [...]
जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता
मुंबई/पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती व पुरंदर तालुक्यातील सिंचनासाठीच्या जनाई, शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण [...]
छत्तीसगडमध्ये 31 नक्षलवाद्यांचा खात्मा ; दोन जवान शहीद
बिजापूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम भारतीय सैनिकांनी तीव्र केली असून, रविवारी छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील बिजापूरच्या राष्ट्रीय [...]
तरुणांनी पुस्तकांकडे वळावे : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला
नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकांना, विशेषतः तरुणांना, शक्ती आणि प्रेरणेसाठी पुस्तकांकडे वळण्याचे आवाहन केले आहे. पुस्तके ही वै [...]