Category: देश

अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार
मुंबई : अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार (मुंबई 3.0) असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. तसेच मुंबई महा [...]
जागतिक महिला दिनानिमित्त बीडमध्ये भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन; महिलांच्या कर्तृत्वाला सलाम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकल्पनेतून व म्हाळसा महिला प्रतिष्ठाण, बीड यांच्या वतीने नारी शक्ती - तुमच्या कर्तृत्वाला सलाम या उपक्रमांतर्गत जा [...]
जिल्ह्यात शंभर टक्के जन्म-मृत्यू नोंदणीसाठी प्रभावी काम करा-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
जिल्ह्यात घडणार्या सर्व जन्म आणि मृत्यू घटनांची शंभर टक्के नोंदणी व्हावी तसेच याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी, असे निर्देश जिल्हाधिक [...]
नवजात गोऱ्ह्यांना गोणीत बांधून टाकून दिले
वांबोरीत संतापजनक प्रकार ; गोवंश कायद्यामुळे शेतकरी अडचणीत?
देवळाली प्रवरा : वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्याजवळ अत्यंत संतापजनक व हृदयद्रा [...]
रहात्यातील कातनाल्यावर उभारणार अप्परग्राऊंड बाजारतळ; जापनीज टेक्नॉलॉजीचा होणार वापर ; माजी खा. सुजय विखे
राहाता : शहरात जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आधुनिक ‘अप्पर वॉटर’ बाजारतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे. सुमारे 7 कोटी [...]
पाणीपट्टीवाढीचा निषेध; आज देवळाली प्रवरा नगरपरिषदेवर सर्वपक्षीय मोर्चा
देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा शहरात पाणीपट्टी दरवाढीच्या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून नगरपरिषदेविरोधात सर्व [...]
काँग्रेसकडून राज्यसभेसाठी सहा उमेदवारांना संधी अभिषेक मनु सिंघवी, फुलो नेताम यांचा समावेश
नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने गुरुवारी सहा उमेदवारांची घोषणा केली. तेलंगणातून अभिषेक मनु सिंघवी आणि छत्तीसगड [...]
व्हीएसआर कंपनीच्या मालकाची सीआयडीकडून चौकशी
पुणे ः राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे संशयाचे वाता [...]
राज्यसभेसाठी आठवले, तावडे, यांना संधीवडकुते, इवनाते या नव्या चेहर्यांना भाजपकडून उमेदवारी
नवी दिल्ली ः राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत महाराष्ट्रातील चार नावांवर शिक्कामोर् [...]
भारत-कॅनडा व्यापार 50 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : भारत आणि कॅनडा यांच्यातील आर्थिक व धोरणात्मक सहकार्य अधिक बळकट करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी व्यक्त केला आहे. 2030 पर्यंत द्विपक्षी [...]
