Category: देश
‘एक देश एक निवडणूक’वरून संसदेत गोंधळ ; लोकसभेत विधेयक मांडले
नवी दिल्ली : मोदी सरकारचे महत्वाकांक्षी विधेयक ‘एक देश एक निवडणूक’ विधेयकावरून मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले. कायदा मंत्र्यांनी हे विधेयक सादर क [...]
खा. सोनिया गांधींनी नेहरूंची वैयक्तिक पत्रे परत करावी
नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी घेतलेली देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांची वैयक्तिक पत्रे परत करावीत, अशी मागणी पंतप्रधा [...]
सुशासनातून विकसित भारताचे स्वप्न साकार होईल : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : लोकांसाठी, लोकांचा सक्रिय सहभाग असलेले सुशासन हा आपल्या कार्याचा गाभा असून त्या माध्यमातून आपण विकसित भारताचे स्वप्न साकार करू शकतो, [...]
लोकसभेत उद्या मांडणार ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक ?
नवी दिल्ली : कॅबिनेटने नुकतीच ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर त्यासंदर्भातील विधेयक संसदेत कधी मांडणार त्याची प्रतीक्षा होती [...]

शंभू सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण
नवी दिल्ली : शेतकर्यांनी शनिवारी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. शेतकरी दिल्लीकडे मोर्चा काढण्यावर ठाम असून, हरिया [...]
भाजपने शेतकर्यांचे, युवकांचे अंगठे कापले ! : राहुल गांधी
नवी दिल्ली : ज्याप्रकारे द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापून त्यांचे भवितव्य अंधारात लोटले अगदी त्याचप्रकारे भाजप देशाील शेतकर्यांचा, युवकांचा [...]
रिझर्व्ह बँकेकडून तारणमुक्त कृषी कर्ज रकमेत वाढ
नवी दिल्ली : कृषी क्षेत्राला आर्थिक आधार देण्यासाठी आणि लागवडीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त तारण मुक्त कर्ज [...]
सुचिर बालाजीचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
न्यूयार्क : अमेरिकेत 26 वर्षीय सुचिर बालाजीचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडापली आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच ओपनएआयवर प्रश्नचिन्ह उपस्थि [...]
संविधान स्वातंत्र्याच्या भट्टीतून निघालेले अमृत ! संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
नवी दिल्ली : संविधान ही एका पक्षाची देणगी असल्याचे वातावरण देशात निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संविधान निर्मितीत अनेकांची भूमिका विसर [...]
भाजपकडून आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न : खा. प्रियंका गांधी
नवी दिल्ली :भारतीय संविधान आमचे सुरक्षा कवच आहे. संविधानाने जनतेला त्यांच्या हक्कांची, सुरक्षेची हमी दिली आहे. त्यामुळे जनतेला न्याय, एकता, आर्थि [...]