Category: देश

नायगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक; १४२ कोटींची तरतूद
मुंबई, दि. २२ : स्त्री शिक्षणाची मशाल पेटविणाऱ्या आद्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे [...]
प्रशासन हे व्यवस्थापन करण्यापुरते मर्यादित नाही, तर नागरिकांची आकांक्षापूर्ती महत्त्वाची : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नागरी सेवकांना संबोधित केले. त्यांनी लोक [...]
बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविणार्यांची माहिती देण्याचे आवाहन
सातारा / प्रतिनिधी : बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविणे गंभीर बाब असून अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास [...]

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली विविध विभागाची आढावा बैठक
नागपूर : केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसह केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी [...]
वनव्यापासून वनसंपदेच्या बचावासाठी अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करा : ना. गणेश नाईक
सातारा / प्रतिनिधी : जंगलातील वनसंपदा वनवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत [...]
उजेड’ या शॉर्ट फिल्मची दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड
सातारा / प्रतिनिधी : ’सेवेचे ठायी तत्पर प्रोडक्शन्स’ या समाज प्रबोधनपर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स व चित्रफित बनवणार्या कंपनीच्या ’उजेड’ या शॉर्ट फिल्म च [...]
महाराणी ताराराणी समाधीकडे दुर्लक्ष होणार नाही : उपमुख्यमंत्री शिंदे
सातारा / प्रतिनिधी : मुगल मर्दिनी महाराणी ताराराणी यांचे शौर्य अतुलनीय आहे. इतिहासातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या समाधीस्थळाकडे शासनाचे [...]
दानवलेवाडी येथे सुट्टीवर आलेल्या जवानाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
दहिवडी / प्रतिनिधी : माण तालुक्यातील दानवलेवाडी गावच्या यात्रेनिमित्त सुट्टीवर आलेल्या जवानाचा सिंगलफेज मोटारीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर् [...]
वक्फच्या दोन कलमांना तात्पुरती स्थगिती ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली ः वक्फ सुधारणा कायद्याला विरोध होत असून, या कायद्याविरोधात विविध पक्ष आणि संघटनांकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, गुरूवारी देख [...]
देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी लोकांनी हिंदी शिकली पाहिजे : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यात पहिलीपासूनच आता मराठी, इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची करण्यात येणार आहे. याविरोधात मनसेकडून जोरदार विरोध करण्यात येत असला तरी, मुख् [...]
