Category: शहरं
स्पर्धेत भाग घेतल्यानेच विद्यार्थ्यांची होईल प्रगती : देवदान कळकुंबे
नगर –
लहान मुलं निरागस असतात. करोना काळात सर्वात जास्त नुकसान लहान मुलाचं झालं आहे. ऑनलाइन शिक्षणा देण्यासाठी शिक्षकांनी सर्वात जास्त मेहनत घेतली [...]
महाराष्ट्र बंदला शेतकरी कामगार पक्ष बंदला पाठिंबा – भाई मोहन गुंड
बीड प्रतिनिधी
लखीमपूर खेरी येथील आंदोलनामध्ये शेतकरी नेत्याच्या हत्याकांडामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे, सर्व प्रकारच्या चिथावण्या झुगारून ग [...]
महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या बंद मध्ये शेतकरी व व्यापारी यांनी सामील होऊ नये
नगर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या बंद मध्ये शेतकरी व व्यापारी यांनी सामील होऊ नये असे आवाहन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष श्री.अरुण [...]
कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचे शिक्षन क्षेत्रात मोठे योगदान ; डॉ. राऊत
शहरटाकळी /प्रतिनिधी
कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचे शिक्षन क्षेत्रातील योगदान मोठे असून त्यांनी शाळा वसतिगृहे स्थापन करून समाजातील शेतकरी, शेतमजूर , [...]
विद्यार्थ्यांना होणार मोफत शालेय साहित्य वाटप
कर्जत प्रतिनिधी
माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त 'कर्जत लाईव्ह'च्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक् [...]
युवकांनी सोशल मीडिया वरून बाहेर पडत समाजासाठी ॲक्टीव हावे- जस्टिन मुसेल्ला
संगमनेर (प्रतिनिधी)
भारत हा तरुणांचा देश आहे आणि तरुण हेच भारताचे बलस्थान आहे. मात्र सोशल मीडियाच्या जमान्यात बेरोजगारी , महागाई व विविध प [...]
आ.सतीश चव्हाण ‘यूपीएससीत’ यश मिळवणार्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांच्या भेटीला
नांदेड-
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाला नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांनी घवघव [...]
कायदा हा सर्वांसाठी समान कायद्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा ठरतो,- जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख
श्रीगोंदा प्रतिनिधी :
कायदा हा सर्वांसाठी समान आहे .कायद्याचे उल्लंघन होता कामा नये ,कायद्याने सर्वांनाच मूलभूत हक्क दिलेले आहेत त्याचे पालन करण्य [...]
कृषीकन्या पुंड हिने केले माका येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन
माका : प्रतिनिधी
माती परीक्षण, चारा प्रक्रिया, बीजप्रक्रिया, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, गांडूळ खत निर्मिती शेती क्षेत्रात ॲप चा वापर , एकात्मि [...]
वीर जीवाजी महाले यांचे गुण स्वत:मध्ये आत्मसात करणे काळाची गरज – योगेश पिंपळे
नगर - प्रतिनिधी
शिवरत्न वीर जिवाजी महाले हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक होते. आपल्या राजावर निष्ठा कशी असते हे त्यांनी प् [...]
