Category: शहरं

1 1,851 1,852 1,853 1,854 1,855 3,077 18530 / 30767 POSTS
तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आह [...]
मनसे कार्यकर्त्यांची सिन्नर टोल नाक्यावर तोडफोड

मनसे कार्यकर्त्यांची सिन्नर टोल नाक्यावर तोडफोड

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा टोल व्यवस्थापनाने थांबवल्याचा आ [...]
प्रवराच्या कृषी महाविद्यालाचा जर्मनीतील कंपन्यांशी सामंजस्य करार

प्रवराच्या कृषी महाविद्यालाचा जर्मनीतील कंपन्यांशी सामंजस्य करार

अहमदनगर/प्रतिनिधी ः लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाने जर्मनी मधील नामांकित व्याटका पट [...]
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घालणारी टोळी सक्रिय

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घालणारी टोळी सक्रिय

पुणे : गुजरातमधील वडनगर, सिपौर, शहापूर, शहापूर वड, खानपूर, छबलिया या गावांमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या अनेक टोळ्या सक्रिय असल [...]
शेतकर्‍यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे – कृषीमंत्री मुंडे

शेतकर्‍यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे – कृषीमंत्री मुंडे

बीड : कमी पावसात दमट हवामानामुळे गोगलगायीची समस्या निर्माण झाली आहे यामुळे बीड जिल्ह्यात शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे, याचे लवकरात लवकर पंचनामे कर [...]
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून, आरक्षणाच्या प्रश्‍नाला अग्रक्रम देवून तो त्वरित सोडवावा, अन्यथा मराठ [...]
मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला. यावेळी फोन करणार्‍या व्यक्तीने दोन पाकिस्तानी नागरिक आरडीएक्सने भरलेला [...]
राज्यात पावसाचे थैमान सुरूच

राज्यात पावसाचे थैमान सुरूच

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, पाणीपातळीच प्रचंड वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागांत पवासामुळे मोठे नुकस [...]
इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांची संख्या 29 वर

इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांची संख्या 29 वर

अलीबाग/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळभल इर्शाळवाडीवर दरड कोसळून आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एनडीआरएफच्या टीमकडून बचावक [...]
विकासकामांवरील स्थगिती अजित पवारांनी उठवली

विकासकामांवरील स्थगिती अजित पवारांनी उठवली

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या सरक [...]
1 1,851 1,852 1,853 1,854 1,855 3,077 18530 / 30767 POSTS