Category: शहरं
महाराणी ताराराणी समाधीकडे दुर्लक्ष होणार नाही : उपमुख्यमंत्री शिंदे
सातारा / प्रतिनिधी : मुगल मर्दिनी महाराणी ताराराणी यांचे शौर्य अतुलनीय आहे. इतिहासातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या समाधीस्थळाकडे शासनाचे [...]
छत्रपती शिवाजी कॉलेजच्या तीन खेळाडूंना राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर
सातारा / प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज साताराच्या तीन आंतर राष्ट्रीय विजेत्या खेळाडूना महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिवछत्रपती [...]
दानवलेवाडी येथे सुट्टीवर आलेल्या जवानाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
दहिवडी / प्रतिनिधी : माण तालुक्यातील दानवलेवाडी गावच्या यात्रेनिमित्त सुट्टीवर आलेल्या जवानाचा सिंगलफेज मोटारीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर् [...]
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण
मुंबई, दि.19 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उ [...]

सांस्कृतिक कार्यक्रमातून डॉ.बाबासाहेबांना मानवंदना; मुंबईत गेट व ऑफ इंडिया येथे २० एप्रिलला कार्यक्रम
मुंबई, दि. 19 :- संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृत [...]

धुळ्यातील गुंतवणूक परिषदेस उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : पालकमंत्री जयकुमार रावल
धुळे : धुळे जिल्ह्यात उद्योग व्यवसायास पूरक वातावरण असून पायाभूत सोयी सुविधा, कुशल मनुष्यबळाची मोठी उपलब्धता असल्यामुळे आगामी काळात धुळे जिल्हा [...]

एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबागांची आधुनिक शेती करावी – उपमुख्यमंत्री पवार
सातारा : कृत्रिम बुद्धिमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रात वापर व्हायला लागला आहे. राज्य सरकारनेही अनेक विभागांमध्ये त्याचा अंतर्भाव केला [...]

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री फडणवीस
बीड, दि. 19 : बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडप [...]
निळवंडे कालवा आवर्तनाच्या काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवा-आ. खताळ
।संगमनेर : संगमनेर तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून न [...]
देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी लोकांनी हिंदी शिकली पाहिजे : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यात पहिलीपासूनच आता मराठी, इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची करण्यात येणार आहे. याविरोधात मनसेकडून जोरदार विरोध करण्यात येत असला तरी, मुख् [...]