Category: शहरं
संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा, अन्यथा उद्रेक होईल : बाळासाहेब थोरात
संगमनेर( प्रतिनिधी )--सत्तेचा वापर करून जनतेची सोय बघितली पाहिजे. मात्र संगमनेर मोडण्याचे षडयंत्र काही मंडळी करत आहेत. आश्वी बुद्रुक अप्पर तह [...]

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा : आ. सत्यजीत तांबे
अहिल्यानगर/मुंबई : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या आ. सत्यजीत तांबे यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांबाबत [...]

अल्पवयीन प्रेमीयुगलाची रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या
मुंबई : मुंबईतील विक्रोळीमध्ये एका अल्पवयीन प्रेमी युगलानी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. मुलीचे वय अवघे 15 वर्ष असून मुलाचे वय 19 वर्ष अ [...]
लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्याची सक्ती नाही
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार अ [...]
गोरक्षनाथ गडावर ३१ जानेवारीला धर्मनाथ बीज उत्सव
नगर : नाथ संप्रदायात सर्वात महत्वाचा उत्सव असणारा धर्मनाथ बीज परंपरेनुसार व धार्मिक महत्व असलेल्या नगरजवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर शुक [...]
अहिल्यानगरात २ लाख ४६ हजार वीज ग्राहकांकडे ४९ कोटी रुपये थकीत
अहिल्यानगर : अहिल्यानगर मंडळातील घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक व ईतर वर्गवारीच्या २ लाख ४६ हजार ११७ ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ४९ कोटी ०२ ला [...]
दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजाणी करा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यात दूध भेसळ हा महत्त्वाचा प्रश्न असून दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भे [...]
मनोज जरांगे यांनीच भाजपला सत्तेत बसवले : प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा शनिवारपासून उपोषणाला सुरूवात केली आहे, मात्र वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म [...]
येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर 23 टक्क्यांनी कमी होणार
मुंबई / अहिल्यानगर : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यरत होणा-या सौर उर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पु [...]
उज्ज्वल भविष्यासाठी मुलींना सक्षम करूया : विशाल भोसले
सोलापूर : देशातील मुलींचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर त्यांना सक्षम करणे ही काळाची गरज आहे. मुली सक्षम तेव्हाच होऊ शकतात, जेव्हा कुटुंब, समाज [...]
