Category: शहरं

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री फडणवीस
बीड, दि. 19 : बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडप [...]
निळवंडे कालवा आवर्तनाच्या काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवा-आ. खताळ
।संगमनेर : संगमनेर तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून न [...]
देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी लोकांनी हिंदी शिकली पाहिजे : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यात पहिलीपासूनच आता मराठी, इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची करण्यात येणार आहे. याविरोधात मनसेकडून जोरदार विरोध करण्यात येत असला तरी, मुख् [...]
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स वधारला
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापारयुद्ध छेडल्यानंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर कोसळला होता. गुंतवणूकदारांचे [...]
संजीवनीच्या तीन अभियंत्यांना सॅप प्रमाणित कोर्सद्वारे टीसीएसमध्ये नोकरी
कोपरगाव : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऑटोनॉमस दर्जा असल्यामुळे उद्योग जगताला अभिप्रेत असलेल्या आधुनिक अभ्यासक्रमाचा अंतर्भाव केले [...]
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची कामे तातडीने पूर्ण करा – संभाजी माळवदे
नेवासा : नेवासा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची कामे तातडीने पूर्ण करा व कामास विलंब करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करा [...]
नेवासा : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
सोनई : मडकी ता. नेवासा येथील थोरात वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकरी मच्छिंद्र मुरलीधर थोरात हे गंभीर जखमी झाले. यावेळी नेवासाचे आ. विठ [...]
डॉ.बागुल यांचा “रोड टू कोड” उपक्रम शिक्षक,विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त : टिम कुर्टीस
अहिल्यानगर : आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा वेग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून काळाच्या शेकडो पट पुढे आहे.रोबोटिक्स,आयसीटी सॉफ्ट स्किल्स,ॲप-वे [...]

राज्यातील अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेत [...]

पीक उत्पादन खर्च कमी करण्यासंदर्भात समिती -कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
मुंबई : राज्यातील शेतक-यांचा पीक उत्पादन खर्च काही प्रमाणात कमी करण्यासाठी पिकाच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत मजुरीवर होणा-या खर्चापैकी ५०% ‘मनरे [...]
