Category: अन्य जिल्हे
पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील श्रीकृष्णनगर येथे टँकर मंजूर
बुलडाणा : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील श्रीकृष्ण नगर येथे पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्य [...]
सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला तहसिलनिहाय तर 25 एप्रिल रोजी महिला आरक्षण सोडत
बुलडाणा : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग् [...]

‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ यशस्वी करूया – पर्यटनमंत्री देसाई
मुंबई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यट [...]
लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई
मुंबई : राज्याच्या सागरी जलक्षेत्रात लहान आकाराचे मासे पकडणे आणि त्याच्या खरेदी विक्रीवर बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन केल्यास मत्स्यव्यवसाय विभागा [...]

दिव्यांगांना समान संधीसाठी सहाय्य करा : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर : दिव्यांग बांधवांसाठी समाजाने सहानुभूतीने नव्हे, तर समान संधीच्या दृष्टिकोनातून सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्व [...]

पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी पुढाकार घ्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर : आगामी काळात वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाची गरज आहे यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होईल हे टाळण्यासाठी पर्य [...]

‘जिल्हाधिकारी तहसिलचे दारी’; नागरिकांचा प्रतिसाद; येण्या-जाण्याचा वाचला त्रास
छत्रपती संभाजीनगर : ग्रामिण भागातील नागरिकांनाआपल्या तक्रारी, गाऱ्हाणे मांडण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागू नये यासाठी ‘जिल्हाधिकार [...]
50 लि.दुधाची गाय निर्मितीचा राजहंस संघाचा उपक्रम दिशादर्शक : माजीमंत्री थोरात
संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध संघाची स्थापना केली. 1980 नंतर आपण पुढाकार घेऊ [...]
श्रीरामपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसाना सेवेत घेण्यासाठी धरणे आंदोलन
श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपालिकेतील आरोग्य विभागातील आस्थापनेवरील कायम रिक्त पदावरील सफाई कामगारांच्या वारसाना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार स [...]

डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती मुर्मू
मुंबई : भारत २०४७ मध्ये ‘विकसित भारत’ (Viksit Bharat 2047) होण्याच्या दिशेने पुढे जात असताना, अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी [...]