Category: अन्य जिल्हे

नव तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपत्कालीन कार्य केंद्र अधिक सक्षम : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. ०८: राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात आधुनिक तंत्रज्ञान, वेगवान संवादव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरामुळे आपत्ती [...]
प्राचार्य अनारसे यांचे’ शब्दवैभव’ पुस्तक म्हणजे ज्ञानदीप लावू जगीचा आदर्श : प्राचार्य शेळके
श्रीरामपूर : मानवी संस्कृती ही शिक्षण आणि सेवेतून आकाराला आली आहे. या वाटचालीचा अनुभवी आविष्कार असलेले प्राचार्य शंकरराव आत्माराम अनारसे यांचे’ श [...]
राजूर पोलिस स्टेशन वतीने दंगा काबू प्रात्यक्षिक
अकोले ः राजूर पोलिस स्टेशन हद्दीत राम नवमी, हनुमान जयंती, व डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजुर पोलीस स [...]
भावना अन् बुद्धी कृत्रिम बुद्धिमत्तेला सरेंडर करु नका : प्रभारी कुलगुरु डॉ. पराग काळकर
अकोले : मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा सुयोग्य मेळ तंत्रज्ञान क्षेत्रात आवश्यक असून भावना अथवा बुद्धिमत्ता ही नवीन विश्वातील कृ [...]
जय श्रीरामच्या जयघोषाने नेवासेनगरी दुमदुमली !
नेवासा फाटा ः नेवासा तालुक्यातील मुकींदपूर शिवारात असलेल्या रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमामध्ये महंत श्री सुनीलगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्श [...]

शेतकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात : उपमुख्यमंत्री पवार
बारामती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्र [...]

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
नंदुरबार : गेल्या चार – पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाल्याने आतापर्यंत राज्यातील २४ जिल्हे १०३ तालुके अतिवृष्टी आणि गारपिटीने बा [...]

दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता प्रयत्नशील -उपमुख्यमंत्री पवार
पुणे, दि.०६: दिव्यांगांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातील १ टक्के निधी राखून ठेवण्याची तरतूद करण्यात आली असून आगामी काळात दिव्यांगांना सोई-सुविध [...]

सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील – उद्योगमंत्री उदय सामंत
सातारा, दि. 4: सातारा जिल्ह्यात महामार्गाचे जाळे आहे. या ठिकाणी उद्योग व औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतील. सातार [...]

भोईवाडा गाव पुनर्विकासाला गती द्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : येथील भोईवाडा गाव पुनर्विकासाला गती देऊन या ठिकाणी मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची मुंबई महापालिकेने सुरक्षित ठिकाणी पर् [...]
