Category: अन्य जिल्हे
उमरेडजवळ प्रस्तावित कोळसा डेपोबाबत आवश्यकतेनुसार जनसुनावणी घेणार : मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. १२: नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात गंगापूर येथे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, रेल्वे मंत्रालय [...]
वसई-विरार घनकचरा व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती गठीत – मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. १२ : राज्यातील महानगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती गठीत केली जाणार आहे. [...]
कृत्रिम व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार; उपमुख्यमंत्री पवार
मुंबई, दि. १२ : फेक पनीर किंवा कृत्रिम पनीर हे निश्चितच नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. हे पनीर विक्री करीत असलेल्या विक्रेते व [...]
कुंचल्यांच्या फटकाऱ्यातून साकारली एक लाखाची मदत : चित्रकार उदावंत व भागवत यांनी जपले दायित्व
श्रीरामपूर : वैद्यकीय खर्चाचा विषय येतो, तेव्हा परके सोडा आपलेदेखील पाठ फिरवतात, हे समाजाचे वास्तव छेदणारे कार्य चित्रकार भरतकुमार उदावंत व रवी भ [...]
अहिल्यानगर शहरातून पे अँड पार्कचे बोर्ड जातात चोरीला
अहिल्यानगर : महानगरपालिकेने शहरात पे अँड पार्क सुरू केले असून त्याचे काम दिग्वजय एंटरप्राईजेला दिलेले आहे,या फर्मने शहरातील बुरुडगाव रोड,भिस्तब [...]
संगमनेरच्या ऋषिकेश घुगे याची इंडियन आर्मीमध्ये निवड !
लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष [...]
संगमनेरला तातडीने स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करावे : आ. सत्यजित तांबे
संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या विकास कामांमधून रा [...]
भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करणार: मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. ११ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रार्थनास्थळावर भोंगे वाजविण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळे [...]
उष्माघातापासून आपला बचाव करण्यासाठी “या” सूचना पाळा
मुंबई : प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई, भारतीय हवामान विभाग यांच्याकडून दि. १३ मार्च २०२५ पर्यंत ठाणे जिल्ह्यात काही भागात उष्णतेची लाट येण्याबाब [...]
सौर ऊर्जेवर आधारित विजेसाठी राज्याची स्वतंत्र नवीन योजना शासन आणणार : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. ११ : केंद्र शासनाने ० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून अशा [...]