Category: अन्य जिल्हे
राज्यात ५९ मोबाईल फॉरेन्सिक लॅब कार्यान्वीत; गुन्हे सिद्धतेला वेग
मुंबई, दि. १२ : सध्या पोलिसांसमोर नवनवीन गुन्ह्यांचे आव्हान उभे ठाकले आहे. दिवसागणिक गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे. गुन्हेगारांकडून गुन्ह्यासाठी होत [...]

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र – आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञ [...]
रवींद्रनाथ टागोरांच्या सर्वच साहित्यिकृती आंतराष्ट्रीय सुसंवादी ; मुक्त विद्यापीठ यशवाणी रेडिओवरील परिसंवादाचा सूर
नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवाणी वेबरेडिओवर थोर साहित्यिक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यकृतीं [...]

राधाकृष्णन यांचा भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी
नवी दिल्ली, १२ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांना आज राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप [...]

नागरिकांनी आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा
मुंबई, दि. १२: महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रित राबविण्या [...]
लायन्स सॅफ्रॉन सफायरचे कार्य अभिमानास्पद : आ. अमोल खताळ
संगमनेर : स्टॉलधारक उद्योजक, नवीन बाजारपेठ, प्रचंड प्रमाणात ग्राहक, फुड स्टॉल आणि गेमिंग झोन याची सांगड घालून संगमनेरकरांनी पहिल्याच दिवशी प्रचं [...]
गुणवत्तापूर्ण दूध व उपपदार्थ हे राजहंसचे वैशिष्ट्य : बाळासाहेब थोरात
संगमनेर : दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका या वाटचालीमध्ये दूध व्यवसायाच्या मोठा वाटा असून तालुक्यात दररोज नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. या [...]

परदेशातील उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरवण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १० : परदेशातील उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेवून त्यानुसार अभ्यासक्रमांचा प्रशिक्षणात समावेश करावा. शासकीय औद्योगिक [...]

‘नो पीयूसी नो फ्युएल’उपक्रम प्रभावीपणे राबविणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. १० : भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. त्य [...]

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यास प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई दि. १० :- नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप प [...]
