Category: अन्य जिल्हे

नव तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करावा – महसूल मंत्री बावनकुळे
पुणे दि. 4: महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक व गतिमान कामकाजा सोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून, महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी [...]
जापनीज सेन्सयी हिरायमा आझुमी यांची न्यू आर्ट्समध्ये संयुक्त शैक्षणिक प्रोग्रामसाठी भेट
अहिल्यानगर : न्यू आर्टस् येथे जापनीज सेन्सयी हिरायमा आझुमी यांनी बीबीए विभागास शैक्षणिक संयुक्त प्रोग्राम अंतर्गत भेट दिली. अहमदनगर जिल्हा मराठा [...]

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली
मुंबई, दि. ३ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष [...]

‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण होणार – मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. ३ : विकासकामे करताना मानवी चेहरा जपणे गरजेचे असते. त्यामुळे वांद्रे पूर्व येथे ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत गौतम नगर येथील [...]
बंदिजनांच्या आयुष्यात ‘सकारात्मकते’ची पहाट
मुंबई, दि. ३ : क्रोध, द्वेष आणि घृणेपोटी किंवा परिस्थितीमुळे गुन्हे घडत असतात. अशा गुन्हेगारांच्या आयुष्यात भगवद्गीतेच्या माध्यमातून सकारात्मकतेच [...]
अहिल्यानगर: महावीर जयंतीनिमित्त जिल्ह्यातील मांस विक्री बंद ; इंजि. यश शहा यांच्या पाठपुराव्याला यश
अहिल्यानगर : देशभरात भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण 10 एप्रिल रोजी संपर्णू देशात साजरी होणार आहे. भगवान महावीर स्वामींनी जगाला अहिंसा, जगा आ [...]
स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याची आठवण करून देणारा क्षण : पालकमंत्री विखे पाटील ; स्व. मुंडे यांचे नाव शहरातील महामार्गाला
अहिल्यानगर : स्व.गोपीनाथ मुंढे यांचे व्यक्तिमत्व हे लोकाभिमुख होते. अहिल्यानगर जिल्ह्याशी त्यांनी वेगळा असा ऋणानूबंध ठेवला होता. जिल्ह्यातील [...]
शिर्डीत बिऱ्हाड मोर्चा ; चुल पेटवुन स्वयंपाक बनवत आंदोलन
शिर्डी : शिर्डीतील 500 हुन अधिक दलित बांधवांची घरे बुल्डोजरच्या सहाय्याने पाडण्याचा प्रकार अत्यांत संतापजनक आहे. 60-70 वर्षापासुन हे बांधव नियमित [...]
श्रीरामनवमी निमित्त गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन
नगर - श्रीरामनवमी निमित्त श्री. प्रसाद सोन्याबापू शेटे प्रस्तुत गीतरामायण हा कार्यक्रम दि.६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वा. माऊली सभा [...]
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी डॉ. जयश्री थोरात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील काही भागांमध्ये काल अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. यामु [...]
