Category: अन्य जिल्हे

वाद्यरंग सारखे विविध महोत्सव महाराष्ट्राच्या विविध भागात घेण्यात येणार : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार
मुंबई दि.१८ : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ‘वाद्यरंग’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ७५ पेक्षा जास्त [...]
सुरक्षित दिवाळी साजरी करा : महावितरणचे आवाहन
अहिल्यानगर : दिवाळीचा सण जवळ आला असून सर्वत्र उत्साह, सजावट आणि रोषणाईचे वातावरण निर्माण झाले आहे. या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नागरिकांनी [...]
मुक्त विद्यापीठाचा अप्रेंटिसशिप बोर्ड सोबत सामंजस्य करार
नाशिक (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा [...]
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांप्रती अधिकाऱ्यांनी अधिक संवेदनशील रहावे : डॉ.पंकजा आशिया
अहिल्यानगर : दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक समाजातील एक मुख्य घटक आहेत. त्यांच्यासाठी शासन विविध कल्याकारणी योजना राबवून त्यांच्यात स्वत्वाची [...]
ऐन दिवाळीत विशेष शिक्षक वेतनाविना
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळीच्या तोंडावर संपूर्ण राज्य सणाच्या तयारीत रमले असताना, अहिल्यानगर जिल्ह्यातील केंद्रस्तर विशेष शिक्षक मात्र तीन महि [...]

सायबर सुरक्षेबाबत जागरूकता लक्झरी नव्हे तर गरज – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि १६ : सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरतेबाबत जागरूक राहणे ही बाब आता केवळ लक्झरी नाही, तर काळाची गरज बनली आहे. शासन, प्रशासन आणि सर्वसामा [...]

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 16 : राज्यात एक लाखांहून अधिक शाळांमधून दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रथम या संकल्प [...]

‘पाणंद रस्ते’ कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या समितीला अधिकार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. 16 :- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन कार्यवाही करत असून दिवाळीपूर्वी लाभ देण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत. शे [...]

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर; मेरीटाईम क्षेत्राच्या विकासासाठी बैठक
मुंबई, दि. 16 : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे होणाऱ्या ‘इंडिया मेरीटाइम वीक 2025’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने मत्स्य [...]
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यावी : राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन
मुंबई, दि. 16 : दीपावली सण साजरा करताना आनंदाबरोबरच सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दिवाळीच्या काळात घरगुती आग, फटाक्यांमुळे होणारे [...]
