Category: मुंबई - ठाणे

बालकांच्या सुपोषणासाठी नागरी बाल विकास केंद्र उपयुक्त : मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. १८: नागरी क्षेत्रातील कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी सुपोषित मुंबई अभियान व अंगणवाडीमध्ये नागरी बाल विकास के [...]

राज्यातील बसस्थानके अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार : मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. १८ : राज्यातील बसस्थानके अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर विकसित करण्यावर [...]
समुद्राच्या पाण्याचे रूपांतर पिण्यायोग्य पाण्यात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया : उद्योगमंत्री सामंत
मुंबई, दि. १८: समुद्राच्या पाण्याचे विलोपन (Desalination) हा प्रकल्प मुंबईसाठी हाती घेतला असून या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया राब [...]
औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : नागपूर येथे झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून महाराष्ट्र औरंगजेबाचे उदात्तीकरण सहन करणार नाही अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां [...]
औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही ! : मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
मुंबई ः सुमारे 50 वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिले, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिला संरक्षण देणे क्रमप्राप् [...]
लाडकी बहीण योजनेत येणार नवे निकष : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत
मुंबई : महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेबद्दल विधानसभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवर उत् [...]
विधानपरिषदेसाठी महायुतीचे 5 उमेदवार जाहीर
शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी तर राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना संधीमुंबई ः विधानपरिषदेच्या रिक्त पाच जागेसाठी भाजपने रविवारीच आपले तीन उमेदवार जा [...]

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह साजरी केली धुळवड
मुंबई : राज्यातील महायुती सरकार विकासकामातून आणि जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाच्या सप्तरंगाची उधळण करीत असून राज्यातील [...]
आदिवासी आणि समाजकल्याणच्या निधीला कात्री ; लाडक्या बहिणीचा फटका; दोन्ही विभागाचे 7 हजार कोटी वळवले
मुंबर्ई : महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेच्या जोरावरच महायुतीला भरभरून मतदान मिळाले असून महायु [...]

बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक ; शिक्षिकेच्या घरात आग लागल्याने घडली घटना
मुंबई : बारावीची परीक्षा होवून अनेक दिवसांचा कालावधी उलटला असून, उत्तरपत्रिका तपासण्याचे काम प्रगतीपथावर असतांनाच एका शिक्षिकेने बारावीच्या उत्तर [...]