Category: मुंबई - ठाणे

राज्यात मान्सूनचा लपंडाव सुरूच! कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा तर मराठवाड्यात प्रतीक्षा कायम
पुणे - महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बरसल्या नसल्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मान्सूनचा लपंडाव सुरूच [...]
)
वाराणसी विमानतळावर गोळीबार; दोन कर्मचारी जखमी
वाराणसी - वाराणसी विमानतळावर रविवारी सकाळी शस्त्र तपासणी सुरू असताना परवानाधारक पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्याने दोन कर्मचारी जखमी झाले. जखमींमध् [...]

मनोज जरांगेंचा निर्णायक लढ्याचा इशारा; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आंदोलन
छत्रपती संभाजीनगर - मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनकर्ते नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा [...]

मुंबईत नौदल कर्मचाऱ्यासह पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू; कुलाबा नेव्ही नगरमधील धक्कादायक घटना
मुंबई - मुंबईतील कुलाबा परिसरातील नेव्ही नगर येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नौदलातील कर्मचारी, त्या [...]
मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना समितीच्या सदस्यपदी संदीप देशमुख यांची निवड; आमदार मोनिकाताई राजळे यांच्याकडून नियुक्ती
शेवगाव - शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे यांचे खंदे समर्थक असणारे शेवगाव तालुक्याती [...]

१ सप्टेंबरला मुंबईत ओबीसींचे शक्तीप्रदर्शन; मूल ओबीसींचे अस्तित्व धोक्यात — लक्ष्मण हाके
मुंबई - राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर [...]
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
मुंबई - राज्यातील राजकारणात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा एकेकाळी रंगली होती, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री आणि [...]
नांदेडमध्ये एलसीबीची कारवाई; बेकायदेशीर गावठी पिस्तूल जप्त, एकास अटक
नांदेड - जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखच्या (LCB) पथकाने एका युवकास अटक करून त्याच्याकडून सुम [...]

चाकणच्या वाहतूक कोंडीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना; उद्योगांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
पुणे - चाकण आणि परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. औद्योगिक विस्तारामुळे या भागात वाहन [...]
लाल किल्ल्यावरील भाषण आणि आव्हाने !
भारताच्या स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केल [...]
