Category: मुंबई - ठाणे
राज्याची विजेची गरज जर्मनीपेक्षा अधिक होणार: सचिव आभा शुक्ला
मुंबई : आर्थिक प्रगतीमुळे 2030 पर्यंत महाराष्ट्र राज्याची विजेची गरज युरोपातील जर्मनी, स्पेन, इटली अशा प्रगत देशांपेक्षा जास्त असेल. मुख्यमंत्री [...]
पुणे-शिरुर उड्डाणपुलाच्या कामास लवकरच सुरूवात !खासदार नीलेश लंके
अहिल्यानगर : पारनेर, नगरपासून जवळ असलेल्या पुणे शहराकडे जाताना शिक्रापुरपासून पुढे मोठया वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत असल्याने या मार्गावरील प् [...]

‘सिडको’चे हक्काचे घर मिळालेले भाग्यशाली : उपमुख्यमंत्री शिंदे
मुंबई : सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. य [...]

छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार : मुख्यमंत्री फडणवीस
आग्रा, दि . १९ : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सर [...]
मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची स्थापना करणार : डॉ. वीरेंद्र कुमार
मुंबई, दि. 20 : मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चेअरची (अध्यासन [...]
26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाचे होणार भारताकडे प्रत्यार्पण
नवी दिल्ली : मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाचे अमेरिका लवकरच भारताकडे प्रत्यार्पण करणार आहे. व्हाईट हाऊसमधील द्विपक्षीय बैठकीन [...]
इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य : मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन
मुंबई: सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे, तसेच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणा [...]
मंत्री मुंडेंना पक्षाकडून तूर्तास अभय ; आरोप सिद्ध होईपर्यंत कारवाई नाही
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना र [...]

विलेपार्ले येथे १८ ते २३ फेब्रुवारीदरम्यान ‘उत्तुंग महाखादी प्रदर्शन’
मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ग्रामीण कारागिर व उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देण [...]

युपीएससी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढण्यासाठी गुणात्मक उपाययोजना सुचवा : जे. पी. डांगे
अमरावती : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी संबंध [...]