Category: अहमदनगर

जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून मिशन मोडवर काम करावे : जलसंपदा मंत्री विखे
मुंबई दि. ११ :- जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे [...]
अहिल्यानगर शहरात समता व्याख्यानमालेचे आयोजन
अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले संयुक्त जयंती महोत्सव समिती व फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचच्या संयुक्त विद्य [...]

ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण होणार
मुंबई, दि. ९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्टेशनजवळ असलेल्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याचे [...]
ग्राहकसेवा व योजनांची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत राहा ! : :संचालक भादीकर
अहिल्यानगर : महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये सर्वच वर्गवारीच्या ग्राहकांना अखंडित, शाश्वत वीजपुरवठा आणि सर्वोत्तम सेवा देण्यासाठी महावितरणच्या अ [...]
जैव अर्थव्यवस्थेची भुमिका ग्रामिण विकासासाठी महत्वपुर्ण : श्रीमती उज्वला बावके-कोळसे
कोपरगाव: ग्रामिण विकासासाठी जैव अर्थव्यवस्थेची (बायो इकॉनॉमी) भुमिका महत्वपूर्ण ठरेल. भारताची जैव अर्थव्यवस्था २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर्स पर्यंत [...]
बिबट्यांची नसबंदी, वन्यजीव हल्ल्याच्या नुकसान भरपाईत कोंबड्यांचा समावेश करावा :आमदार सत्यजीत तांबे
अहिल्यानगर/मुंबई : जुन्नर वन विभागातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर २०२४ मध्ये केंद्र शासनाकडे बिबट्यांची जेरबंदी करून [...]
संगमनेर साखर कारखाना निवडणूक न लढविण्याचा विरोधकांचा निर्णय
संगमनेर : संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याची माहीती आ. अमोल खताळ, जेष्ठनेते ब [...]
स्वच्छ बाजार समित्यांमुळे व्यवहारात वाढ –: प्रा. मधुकर राळेभात
Preview attachment 1744108498412.jpg
जामखेड : बाजार समित्या स्वच्छ असतील तर त्याचा थेट लाभ शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होतो. स्वच्छतेमुळे आरोग् [...]
नाशिक-समृद्धी महामार्ग कनेक्टर रखडला; आ. सत्यजीत तांबे यांची नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्याची मागणी
अहिल्यानगर/नाशिक : नाशिक शहराला समृद्धी महामार्गाशी जोडणारा स्वतंत्र कनेक्टर मार्ग तयार करण्यात येणार आहे. मात्र, शहराला समृद्धी महामार्गाशी जोडण [...]
अंभोरेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू -आ. खताळ
।संगमनेर : तालुक्यातील अंभोरे गावातील वीज, पाणी, रस्त्याचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी अंभोरे करा [...]