Category: अहमदनगर
मंत्री उदय सामंत यांनी केले स्वप्निल खामकर यांच्या पुस्तकाचे कौतुक
अहिल्यानगर : राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल खामकर यांनी लिहिलेल्या झिरो टू लॉन्च आणि द सीईओ ऑफ द माईं [...]
गरजूवंतांना मिळणार घरकुलाचा लाभ : आ. खताळ
।संगमनेर : संगमनेर तालुक्यात घरकुल वाटपाचे काम अत्यंत पारदशींपणे केले जाईल.ज्याला खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे. अशा गरजूवंत लाभार्थ्यांना घरकुल [...]
नदी परिसर स्वच्छ म्हणजे गाव स्वच्छ : प्रा मधुकर राळेभात
Preview attachment IMG-20250223-WA0221.jpg
जामखेड : नदी व नदीच्या परिसरात स्वच्छता असावी नदीचे महत्त्व आपल्या लोकांत अजूनही रूजले नसून देशभरात [...]
भारताविरूध्दचा पराभव पाक जनतेच्या जिव्हारी लागला
अहिल्यानगर : सन २०२५ च्या बहुचर्चित चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका महत्वपूर्ण सामन्यात रविवारी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पारंपारीक प [...]
भूल तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल एरंडे व सचिवपदी डॉ.सचिन उदमले
Preview attachment DSC_1538.JPG
अहिल्यानगर : अहमदनगर भूलतज्ञ संघटना अहिल्यानगरच्या अध्यक्षपदी डॉ राहुल एरंडे व सचिवपदी डॉ सचिन उदमले यांची निव [...]
वर्षा भोईटे यांना ‘शब्दगंध राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यगौरव’ पुरस्कार प्रदान
अहिल्यानगर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि शब्दगंध साहित्यिक परिषद आयोजित सोळावे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नु [...]
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग: बदलाच्या विरोधात बैठक मुंबईत : आ. सत्यजीत तांबे
अहिल्यानगर/नाशिक : पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित असून, त्याचा प्रकल्प आराखडा तयार केला जात आहे. मात्र, त्याचा मार्ग बदलण्या [...]

प्रधानमंत्री आवास योजना मिशन मोडवर राबवा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे
अहिल्यानगर दि.२२- समाजातील प्रत्येक गोरगरीबाला हक्काचे व परवडणारे घर देण्याचे काम प्रधानमंत्री आवास योजनेतून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्ये [...]
पैशाअभावी माध्यमिक शिक्षकांच्या मान्यता रखडल्या
डॉ.अशोक सोनवणे/अहिल्यानगर : प्रत्येक समाजामध्ये शिक्षकांना अतिशय महत्त्व आहे कारण समाज ज्या सुज्ञ नागरिकांवर चालतो ते घडवण्याचे मोठे काम शिक्षक क [...]
डॉ. शिवाजी काळे संपादित’ शब्दप्रेरणा’ म्हणजे डॉ.उपाध्ये यांच्या साहित्यप्रेमाचा फुलोरा : प्रा. मंजिरी सोमाणी
श्रीरामपूर : साहित्य म्हणजे जे समाजहित साधते ते लेखन असून डॉ. शिवाजी यांनी संपादित केलेले ’शब्दप्रेरणा’ हे पुस्तक म्हणजे डॉ. बाबुराव उपाध्ये यांच [...]