Author: Lokmanthan Social
एसएससी बोर्डाच्या परीक्षेला आजपासुन सुरुवात
अहमदनगर प्रतिनिधी - आज पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक विद्यालयाच्या १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. दोन वर्षापासून परीक्षांवर कोरोनाचे स [...]
चेंबूर फेस्टिवलच्या कार्यक्रमा दरम्यान गायक सोनू निगम यांच्या वर करण्यात आला हल्ला
मुंबई प्रतिनिधी - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी आयोजित केलेल्या चेंबूर फेस्टिवल चा शेवटच्या दिवशी परफॉर्मन्स सादर क [...]
भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून आणि साथीदाराकडून शेकापच्या कार्यकर्त्याला मारहाण
नवीमुंबई प्रतिनिधी - पनवेल कामोठे इथल्या हॅप्पी सिंग या भाजपच्या पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या साथीदारांनी कामोठे येथे शिवजयंतीच्या दिवशी झालेल् [...]
ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांवर होणार अपात्रतेची कारवाई
बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यात जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये २९२ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली, आणि यामध् [...]
बारावीच्या परीक्षेला सुरुवात औरंगाबाद जिल्ह्यात 60 हजार विद्यार्थी देणार परीक्षा
औरंगाबाद प्रतिनिधी - आज पासून राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत औरंगाबाद जिल्ह्यात 157 परीक्षा केंद्रांवर साठ हजार चारशे विद्यार्थी [...]
जिल्ह्यात 55 केंद्रात बारावीच्या परीक्षा सुरू
वर्धा प्रतिनिधी - बोर्डाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा आज दिनांक २१ फेब्रुवारी पासून सुरु झाल्या आहेत. या परीक्षा उत्तम पध्दतीने पार पाडण्यासा [...]
रेल्वेकडून महाराष्ट्राला 13 हजार 539 कोटींची निधी
ठाणे : रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राला 2023-24 या वर्षात तब्बल 13 हजार 539 कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच म [...]
येत्या काळात लोक ड्रोनने विमानतळावर जातील : नितीन गडकरी
नागपूर/प्रतिनिधी ः ड्रोनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होतं आहे. त्यामुळे तो दिवस दूर नाही जेव्हा चार जण ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील [...]
चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ
चंद्रपूर : सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने कविवर्य राजा बढे लिखीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गिताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला व त्याची [...]
साहित्य संमेलने ही माझ्यासाठी माणुसकीची तीर्थस्थळे – डॉ. बाबुराव उपाध्ये
प्रभूवाडगाव/प्रतिनिधी ः साहित्य आणि साहित्यिक यांच्यामुळे संस्कार आणि जीवनमूल्यांची प्रतिष्ठापना होते म्हणूनच साहित्य संमेलने ही माझ्यासाठी माणुस [...]
