Author: Raghunath
जनावरांचे बाजारासह बैलगाडी शर्यती थांबल्याच पाहिजेत : आ. बाळासाहेब पाटील
कराड / प्रतिनिधी : लम्पी स्किनचा खिलारे गाई, खिलार बैल यांच्यावर जास्त परिणाम होतो. त्यांना पहिले लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे सध्या जनावरांचे ब [...]
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन; सातारा शहरावर दु:खाचा डोंगर
सातारा / प्रतिनिधी : छत्रपती शिवरायांचे थेट बारावे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवार, [...]
एकरक्कमी एफआरफी शिवाय उसाचे कांडके तोडू देणार नाही : माजी खा. राजू शेट्टी; काटामारी बंद करण्याची मागणी
आघाडीचा प्रयोग फसला : माजी खा. राजू शेट्टीइस्लामपूर पालिकेच्या निवडणुकी संदर्भात माजी खा.राजू शेट्टी यांना प्रश्न विचारला असता मागील निवडणुकीत आ [...]
कराडला कुत्र्याच्या हल्ल्यात 7 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी
कराड / प्रतिनिधी : कराडच्या शिक्षक कॉलनीत काल दहा वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी केलेला हल्ला होता. कालची घटना ताजी असतानाच आज पुन्हा सूर्यव [...]
अखेर गणेशोत्सव काळात 55 तडीपारांना भूमिगत होण्याची वेळ
फलटण / प्रतिनिधी : उपविभागीय अधिकारी फलटण यांनी दि. 30 ऑगस्ट रोजी 55 जणांना फलटण नगरपालिका हद्दीमधून गणेश उत्सवकाळात हद्दपारीचा आदेश दिल्यानंतर वृत्त [...]
श्री सिध्दनाथ वज्रलेप सोहळ्यादरम्यान भाविकांना श्रींच्या उत्सव मूर्तींचे दर्शन होणार
म्हसवड / वार्ताहर : श्री सिध्दनाथ वज्रलेप सोहळ्या दरम्यान भाविकांना श्रींच्या उत्सव मूर्तींचे दर्शन घेण्याची सोय करून देण्यात आली असल्याचे देवस्थ [...]
जावळीतील मोहरे शिंदे गटाच्या गळाला; पदाधिकारी गेले मूळ शिवसैनिक पक्षातच
करहर / वार्ताहर : शिवसेनेतून पन्नास आमदार फुटून वेगळा शिंदे गट अस्थितत्वात येवून भाजप आणि शिंदे गट असे निविन सरकार स्थापन झाले. शिंदे गटात सर्वच ठिका [...]
भाजपचे विचार तळागाळा पर्यंत पोहचवणार : ना. सत्यपालसिंह बघेल
मित्र पक्षांच्या विजयात भाजपचा वाटा : यापुढे मतदार संघात कोणतीही चूक होणार नाहीइस्लामपूर / प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दीड वर्षाचा काला [...]
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर
मुंबई / प्रतिनिधी : नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष हे थेट जनतेमधून निवडण्याबाबतचे विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले.मुख्यमंत्री एकना [...]
कायद्याच्या अंतिम वर्षाच्या अखेरच्या सत्रातील एक पेपर रद्द; शिवाजी विद्यापीठाचा निर्णय ; विद्यार्थ्यांना दुसर्यांदा द्यावी लागणार परिक्षा
सातारा / प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्र व कोकण या विभागातील विद्यार्थ्यांना पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा पुरविणारे शिवाजी विद्यापीठ कोल्हापू [...]