Author: Lokmanthan

मंत्री अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर; त्वरीत पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश
छत्रपती संभाजीनगर : वीरगाव तसेच भग्गाव, कापूस वडगाव ता. वैजापूर या परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी इतर मागास [...]

संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी; सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री फडणवीस
सोलापूर : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले शेती पिकांचे, जनावरांचे, घरांचे व व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून [...]
माफीयाचना म्हणजे विचारांना मान्यता नव्हे !
मराठा आरक्षणाच्या नादात एका बाजूला जाती आधारित राजकारण करणाऱ्या आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणच न मिळू शकणाऱ्या मराठा जातीचे नेतृत्व करू इच्छिणाऱ्या, [...]

नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेवरील वन विभागाचे आरक्षण रद्द व्हावे : मंत्री छगन भुजबळ
नाशिक/मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या लगत उपलब्ध जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय होणार असून या जागेवरील वनविभागा [...]
सीना नदीला पूर; १२ नागरिक अडकले ; एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न
कर्जत : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला असून ता [...]
मिरजगाव परिसरात जोरदार पाऊस : सिना नदीला महापूर
मिरजगाव : मिरजगाव परिसरात मागील काही दिवसा पासून जोरदार पाऊस सुरू असून लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे . सततच्या पावसामुळे सिना धरण पूर्ण भरले अ [...]
नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर, दि. २६ :– आरोग्य विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी दक्षता आणि संवेदनशीलतेने काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध कर [...]

‘ए आय’च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल
मुंबई, दि. २३ : ‘ए आय’ तंत्रज्ञानाने प्रशासन व सुरक्षा व्यवस्था हाताळणारा सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे. १ मे २०२५ रोजी पासून जिल् [...]

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २३ :- अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत [...]

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
मुंबई : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला [...]
