Author: Lokmanthan
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग: बदलाच्या विरोधात बैठक मुंबईत : आ. सत्यजीत तांबे
अहिल्यानगर/नाशिक : पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित असून, त्याचा प्रकल्प आराखडा तयार केला जात आहे. मात्र, त्याचा मार्ग बदलण्या [...]
कवी कट्टा म्हणजे साहित्याचे ऊर्जा केंद्र : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नवी दिल्ली दि.22 : दिल्ली येथे सुरू असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी (23 फेब्रुवारी 2025) महात्मा ज्योतिराव फु [...]

प्रधानमंत्री आवास योजना मिशन मोडवर राबवा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे
अहिल्यानगर दि.२२- समाजातील प्रत्येक गोरगरीबाला हक्काचे व परवडणारे घर देण्याचे काम प्रधानमंत्री आवास योजनेतून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्ये [...]
मराठीचा अमराठीशी सुखाने संसार ! ; साहित्य संमेलनातील परिसंवादाचा सूर
नवी दिल्ली दि.22: प्रेम, संवाद, सहवास आणि सहनशीलतेमुळे संसार सुरळीत होतोय असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातत आयोजित 'मनमोकळा संवाद - मरा [...]
मराठी तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे ; “मराठी पाऊल पडते पुढे” या चर्चासत्रातील सूर
नवी दिल्ली दि. 22: मराठी तरुणांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास निश्चित यश मिळते, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेल [...]
पैशाअभावी माध्यमिक शिक्षकांच्या मान्यता रखडल्या
डॉ.अशोक सोनवणे/अहिल्यानगर : प्रत्येक समाजामध्ये शिक्षकांना अतिशय महत्त्व आहे कारण समाज ज्या सुज्ञ नागरिकांवर चालतो ते घडवण्याचे मोठे काम शिक्षक क [...]
भाजपचे पुन्हा धक्कातंत्र !
भाजप हा संपूर्णवेळ राजकारण करणारा आणि धुर्त व चाणाक्ष असा पक्ष आहे. राजकारण हा फावल्या वेळेत करण्याचा उद्योग नसून तो पूर्ण वेळ करण्याची गरज असल्य [...]
“धस”मुसळे धसांचे खरे आका कोण ?
शेतकऱी आणि शेतमजूराचं आयुष्य जगलेल्यांना तसंच ग्रामीण भागातील जनतेला हे ठामपणे माहित असतं की, ज्वारी-बाजरीचं पीक काढल्यानंतर त्याची खुंटे शेतात उ [...]

जालना-यवतमाळमध्ये फुटला दहावीचा पेपर ! ; कॉपीमुक्त अभियानाला हरताळ
जालना/यवतमाळ : दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली होती. विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कॉपीमुक् [...]
मराठी भाषा अमृतापेक्षाही गोड : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : मराठी केवळ भाषा नाही तर, ती एक संस्कृती आहे. या भाषेने वंचित लोकांना पुढे आणण्यासाठी देखील मोठे कार्य केले आहे. ज्योतिबा फुले, बाबा [...]