Author: Lokmanthan

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शिरवाडे-वणी ‘कवितेचे गाव’ म्हणून घोषित
नाशिक : ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या नावाने शिरवाडे येथे पुढील वर्षापासून दोन दिवसीय कुसुमाग्रज महोत्स [...]

मावळ तालुक्यातील रस्ते, पाणीयोजना, आरोग्यकेंद्रांची कामे तातडीने मार्गी लावावित : उपमुख्यमंत्री पवार
मुंबई : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करावी. मौजे जांभूळ येथील क्रीडा संकूल सर्व [...]

नागपूरमध्ये १ हजार ७४० कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
मुंबई : महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी यांच्या दरम्यान 1 हजार 740 कोटी रुपय [...]

प्रत्येक बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करावे : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
मुंबई, दि. २७ : राज्यातील सर्वच बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण (security audit) करण्यात यावे. तसेच बसस्थानक व आगारांमध्ये [...]

राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकरिता नवी दिल्ली येथे परिषदेचे आयोजन
मुंबई, दि. 27 : भारत निवडणूक आयोगाने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची ४ व ५ मार्च, २०२५ रोजी दोन दि [...]

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई, दि. 27 – वनहक्क कायद्याची कालबद्धपणे अंमलबजावणी करण्यासाठी वैयक्तिक व सामूहिक वन हक्कांचे प्रलंबित दावे तातडीने निकाली काढण्यात यावेत. तस [...]
राज्याचा अर्थपूर्ण संकल्प !
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्च ते २६ मार्चपर्यंत असणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतरचं, हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल. याच अधि [...]
रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावा : उपमुख्यमंत्री पवार
मुंबई: पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच ग्रामपंचायत हद्द [...]
मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांच्या वाटपाचे धोरण राबवा : महसूलमंत्री बावनकुळे
मुंबई, दि. 25 : राज्यातील सर्व मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांचे वाटप होण्याच्या दृष्टीने आणि तलावांचे वाटप होताना संस्थांच्या [...]
सीएसआर निधीच्या माध्यमातून आदिवासींचा विकास साधणार: मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. 25 : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी क् [...]