Author: Lokmanthan
सेनापती बापट साहित्य संमेलनात साहित्य रसिकांसह वाचनालयांचा सन्मान
अहिल्यानगर : शनिवारी-रविवारी (दिनांक ८ आणि ९ नोव्हेंबर २०२५) नगरमध्ये स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलना [...]
एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयास नॅकचे ‘ए’ ग्रेड मानांकन
इगतपुरी : एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टचे एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अण्ड रिसर्च सेंटर (SMBT IMSRC) या वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि म [...]
गुरुनानक देवजी जयंती निमित्त तारकपूरमध्ये रंगली प्रभात फेरी
अहिल्यानगर : बोले सो निहाल, सत श्री अकाल... चा जयघोष, अखंडपाठ, किर्तन व प्रवचनांच्या भक्तीमय वातावरणात शहरात गुरुनानक देवजी यांची 556 वी जयंती म् [...]
फिरोदिया अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहात शुभारंभ
अहिल्यानगर : शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित व अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्री [...]
राजाभाऊ मुळे लिखित “परिसवेध” ग्रंथाचा उद्या बेलापूरला वितरण सोहळा
बेलापूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपुर्ती निमित्त महाराष्ट्र प्रांताचे वैचारिक प्रमुख रविंद्र उर्फ राजाभाऊ मुळे लिखित "परिसवेध " य [...]
भिंगार मध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांची जयंती साजरी
अहिल्यानगर : भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी महाराज यांची 556 वी जयंती (गुरुपूरब) साजरी करण् [...]
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून मिरजगावच्या विद्यार्थ्यांची विधानभवन भेट
कर्जत : लोकशाही म्हणजे केवळ शासनपद्धती नसून ती एक जीवनमूल्य आहे — हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भारत विद्या [...]
निवडणूक आयोग अखेर बधलाच नाही !
अखेर विरोधी पक्षांच्या दबावाला न जुमानता राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष निवड [...]
अखेर “स्थानिक”च्या निवडणुकांचा बिगुल वाजला; 288 नगरपरिषदेसाठी 2 डिसेंबरला मतदान
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परि [...]

किसान क्रेडिट कार्डधारकांना राज्य शासनाकडून ४ टक्के व्याज सवलत
मुंबई, दि. ४ : महाराष्ट्रातील मच्छिमार व मत्स्यव्यवसायाशी संबंधित घटकांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शासनाने घोषित केले [...]
