Author: Lokmanthan
स्थानिक स्वराज्य संस्थांवरील ‘प्रशासकीय राज’ हटवा : डॉ.हुलगेश चलवादी
पुणे : देशाच्या लोकशाहीचा मुलगाभा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (स्थास्वसं) खोळंबल्या आहेत. गेल्या दोन ते चार वर्षांपासून राज्या [...]
नगर-दौंड महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार
श्रीगोंदा : नगर दौंड महामार्गावर बुधवार ८ जानेवारी रोजी दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले असून चार गंभीर जखमी झाले तरजण किरकोळ जखमी झाले आह [...]
अय्यप्पा मंदिरातील ६० दिवसांच्या उत्सवाची सांगता १४ जानेवारीला मकर वीलक्कु उत्सवाने होणार
अहिल्यानगर : नगर-सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात चालू असेलेल्या ६० दिवसांच्या मंडल,मकर पूजा उत्सवाची सांगता मंगळवार दि १४ जाने ला मकर वीलक्कु उत् [...]
ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा ; महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना
अहिल्यानगर : महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन [...]

मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच निघणार : वनमंत्री गणेश नाईक
चंद्रपूर : संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर स्थानिक पातळीवरील वन्यप्राण्यांच्या मुबलक संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना’ या विषयाव [...]

असंघटित कामगारांना केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : केंद्र शासनाच्या ई श्रम पोर्टलवर नोंदीत असलेल्या विविध क्षेत्रातील व्यवसाय निहाय वर्गीकरणानुसार असंघटित कामगारांना केंद्र व राज्य शासनाच् [...]

ड्रोन प्रणालीमुळे सागरी सुरक्षा होणार भक्कम : मंत्री नितेश राणे
मुंबई : राज्यातील सागरी क्षेत्रात होणारी अवैध मासेमारी तसेच घुसखोरी रोखण्यासाठी ड्रोनद्वारे देखरेख विशेष प्रणाली सुरु करण्यात आली आहे. या ड्रोन प [...]

ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी नेमून [...]
छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी घेतली मंत्री अतुल सावे यांची भेट
मुंबई : देशभरातील आयआयटी, आयआयएम, राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणि इतर खाजगी विद्यापीठांमधून शिक्षण घेणाऱ्या छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी इतर मागा [...]

आगामी शंभर दिवसात पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना प्राधान्य द्या : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यातील मृद व जलसंधारणतंर्गत माथा ते पायथा तत्त्वावर पाणलोटाचा विकास करावा तसेच जलयुक्त शिवार अभियान ३.०, तलाव दुरुस्ती योजना यासह विभा [...]
