Author: Lokmanthan
अव्वल शंभर; पण, निकष काय ?
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या विभागाने भारतातील प्रभावशाली १०० जणांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. अर्थात हे १०० [...]
श्री क्षेत्र कानिफनाथ गड मढी ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड मायंबा रोपवेचे काम मंजूर : आ. मोनिका राजळे
पाथर्डी : तालुक्यातील श्री क्षेत्र कानिफनाथ गड मढी ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, मायंबा या सुमारे साडेतीन किलो मीटर लांबीच्या रोपवेच्या कामास [...]
शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका रस्त्यावर
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात २८ रोजी पहाटेच्या सुमारास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत [...]
आगीमुळे हिंजवडीमधील उद्योगांसह ६६ हजारांवर ग्राहकांचा पाऊणतास वीज खंडित
पुणे : माण (ता. मुळशी) येथे एका शेतातील गवताच्या आगीमुळे शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी ५.२९ महापारेषणच्या पिरंगुट-हिंजवडी २२० केव्ही अतिउच्चदाब टॉव [...]
ऑक्सफर्डमध्ये ममता बॅनर्जींच्या भाषणादरम्यान गोंधळ
लंडन : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लंडनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या केलॉग कॉलेजमध्ये भाषण दिले. यावेळी त्यांच्या भाषणादरम्य [...]

‘मिलेट बोर्ड’ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर : आहारात तृणधान्यांचे अत्यंत महत्त्व आहे. तृणधान्यांचे उत्पादन वाढवून तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी जिल्ह्यात काजू [...]

नागरिकांच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्याचे पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश
अमरावती: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील स्थानिक समस्यांबाबत नागरिकांनी 700 च्या वर निवेदने सादर केली [...]

स्वच्छ व सुरक्षित सिंहस्थ कुंभमेळा यशस्वितेसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
नाशिक : मागील कुंभमेळ्याच्या धर्तीवर 2027 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा स्वच्छ व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वांचा सहभाग आवश्यक असून ही एक [...]

उमेदच्या महिला बचतगटांच्या शेतमालाची निर्यात प्रेरणादायी : निलेश सागर
मुंबई दि. २८: उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, एपिडा (APEDA) आणि एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त [...]
सुरक्षेच्या दृष्टीने तांत्रिक बाबी महत्वाच्या : जनरल अनिल चौहान
कानपूर : भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने येणार्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तांत्रिक प्रगतीला आत्मसात करणे आवश्यक असून धोरणात्मक विचारपद्धत [...]