Author: Lokmanthan
इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य : मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन
मुंबई: सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे, तसेच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणा [...]

पूजा खेडकरला 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा
नवी दिल्ली : माजी प्रशिक्षणार्थी आणि बडतर्फ केलेली आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला आहे. त्य [...]
मंत्री मुंडेंना पक्षाकडून तूर्तास अभय ; आरोप सिद्ध होईपर्यंत कारवाई नाही
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना र [...]
18 व्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाला उद्यापासून होणार सुरुवात
अहिल्यानगर : येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या प्रतिबिंब या चित्रप [...]

विलेपार्ले येथे १८ ते २३ फेब्रुवारीदरम्यान ‘उत्तुंग महाखादी प्रदर्शन’
मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ग्रामीण कारागिर व उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देण [...]

घरकुलांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
जळगाव : जिल्ह्यास एकूण 90 हजार नवीन घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आतापर्यंत 84,600 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर [...]

युपीएससी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढण्यासाठी गुणात्मक उपाययोजना सुचवा : जे. पी. डांगे
अमरावती : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी संबंध [...]
नोकरी करणाऱ्या महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांच्या बोरिवली येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या वसतिगृहात सन २०२४-२५ वर्षाकरिता [...]

ग्रामीण डाक सेवकांची रिक्त पदांसाठी करा अर्ज
मुंबई : भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी (२१ रिक्त पदे) भरली जाणार आहेत. [...]

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शासन सदैव कटिबद्ध – मंत्री डॉ. उदय सामंत
परभणी : शेतकरी हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तो अन्नदाता आहे. त्यांना काही कमी पडू दिले जाणार नाही. बळीराजाच्या उन्नतीसाठी शासन सदैव कटिबद्ध [...]
