Author: Lokmanthan
मंगेशकर हाॅस्पिटल जीवघेणे ठरले !
पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलने पैशांच्या हव्यासापोटी एका तरूण मातेचा प्राण घेतला, असं म्हणण्याशिवाय गत्यंतर उरला नाही; एवढा बेजबाबदारपणा [...]

सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील – उद्योगमंत्री उदय सामंत
सातारा, दि. 4: सातारा जिल्ह्यात महामार्गाचे जाळे आहे. या ठिकाणी उद्योग व औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतील. सातार [...]

भोईवाडा गाव पुनर्विकासाला गती द्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : येथील भोईवाडा गाव पुनर्विकासाला गती देऊन या ठिकाणी मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची मुंबई महापालिकेने सुरक्षित ठिकाणी पर् [...]

वांद्रे शासकीय वसाहत: भूखंडाच्या निकषासाठीची समिती लवकरात लवकर गठीत करा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठीच्या भूखंडाबाबत निकष निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण [...]
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण, आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्यात येतील – गृहराज्यमंत्री योगेश कदम
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा, असे निर्देश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. या प्र [...]

‘एमआयडीसी’ असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ०४ : एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकासाला अधिक चालना देता येईल. त्यामुळे अशा गाव [...]

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल
मुंबई, दि. ०४: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्य [...]

नव तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करावा – महसूल मंत्री बावनकुळे
पुणे दि. 4: महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक व गतिमान कामकाजा सोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून, महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी [...]
संपत्तीचे केंद्रीकरण !
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अणि देशात संविधानाची अंमलबजावणी झाल्यानंतर देशात सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समता प्रस्थापित होईल अशी अपेक्षा संव [...]
वाढत्या प्रदुषणाचा मानवी जीवनाला धोका !
उच्च वायू प्रदूषणामुळे भारतात आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊन भारतातीयांना तीव्र श्वसन रोगांना सामोरे जावे लागत असल्याचे वैज्ञानिक म्हणत आहेत. अलि [...]
