Author: Lokmanthan
गोदावरीचे तुटीचे खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी प्राधान्य : ना.राधाकृष्ण विखे
श्रीरामपूर : अतिरीक्त पाणी निर्माण करून गोदावरीचे तुटीचे खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचे प्राधान्य राज्य सरकारचे असून [...]
तपासाची चक्रे वेगाने फिरवत, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा : विवेक कोल्हे
कोपरगाव : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सचिन वॉच या प्रतिष्ठित घड्याळ दुकानात दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास मोठी चोरी झाली असून, लाखो रुप [...]
गर्भगिरी डोंगरातील पशु-पक्ष्यांसाठी पाणवठ्यात टँकरने पाणी
अहिल्यानगर : उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढत असताना, गर्भगिरी डोंगर परिसरातील पशु-पक्ष्यांच्या पाण्याच्या टंचाईपासून वाचविण्यासाठी जय हिंद फाउंड [...]

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली विविध विभागाची आढावा बैठक
नागपूर : केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसह केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी [...]
‘एक देऊळ, एक पाणवठा’ घोषणेपेक्षा कृती हवी !
'एक गाव, एक पाणवठा' ही चळवळ कष्टकरी, माथाडी कामगार, श्रमिकांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केली होती. सामाजिक समतेची चळवळ उभारण्यासाठी त्यांनी [...]
मनसे-ठाकरे गटाचे युतीचे संकेत !
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधूनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे अशी इच्छा अनेकांकडून व्यक्त होत होती. अखेर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे [...]
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण
मुंबई, दि.19 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उ [...]

सांस्कृतिक कार्यक्रमातून डॉ.बाबासाहेबांना मानवंदना; मुंबईत गेट व ऑफ इंडिया येथे २० एप्रिलला कार्यक्रम
मुंबई, दि. 19 :- संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृत [...]

धुळ्यातील गुंतवणूक परिषदेस उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : पालकमंत्री जयकुमार रावल
धुळे : धुळे जिल्ह्यात उद्योग व्यवसायास पूरक वातावरण असून पायाभूत सोयी सुविधा, कुशल मनुष्यबळाची मोठी उपलब्धता असल्यामुळे आगामी काळात धुळे जिल्हा [...]

एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबागांची आधुनिक शेती करावी – उपमुख्यमंत्री पवार
सातारा : कृत्रिम बुद्धिमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रात वापर व्हायला लागला आहे. राज्य सरकारनेही अनेक विभागांमध्ये त्याचा अंतर्भाव केला [...]
