Author: Lokmanthan
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण
मुंबई, दि.19 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उ [...]

सांस्कृतिक कार्यक्रमातून डॉ.बाबासाहेबांना मानवंदना; मुंबईत गेट व ऑफ इंडिया येथे २० एप्रिलला कार्यक्रम
मुंबई, दि. 19 :- संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृत [...]

धुळ्यातील गुंतवणूक परिषदेस उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : पालकमंत्री जयकुमार रावल
धुळे : धुळे जिल्ह्यात उद्योग व्यवसायास पूरक वातावरण असून पायाभूत सोयी सुविधा, कुशल मनुष्यबळाची मोठी उपलब्धता असल्यामुळे आगामी काळात धुळे जिल्हा [...]

एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबागांची आधुनिक शेती करावी – उपमुख्यमंत्री पवार
सातारा : कृत्रिम बुद्धिमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रात वापर व्हायला लागला आहे. राज्य सरकारनेही अनेक विभागांमध्ये त्याचा अंतर्भाव केला [...]

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री फडणवीस
बीड, दि. 19 : बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडप [...]
भाषा सक्तीचा पुनर्विचार हवा !
हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याच्या निर्णयावर चौफेर टीका होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यविरोधात भूमिका घेतली आहे. समाजमाध्यमावर पोस्ट करत [...]
निळवंडे कालवा आवर्तनाच्या काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवा-आ. खताळ
।संगमनेर : संगमनेर तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून न [...]
उपराष्ट्रपती १४२ ला परमाणू अस्त्र का म्हणाले ?
भारतीय संविधानाच्या कलम १४२ नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या समोरील कोणत्याही प्रकरणात "पूर्ण न्याय" सुनिश्चित करण्याचे व्यापक अधिकार आहेत. यामध्ये [...]
वक्फच्या दोन कलमांना तात्पुरती स्थगिती ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली ः वक्फ सुधारणा कायद्याला विरोध होत असून, या कायद्याविरोधात विविध पक्ष आणि संघटनांकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, गुरूवारी देख [...]
देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी लोकांनी हिंदी शिकली पाहिजे : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यात पहिलीपासूनच आता मराठी, इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची करण्यात येणार आहे. याविरोधात मनसेकडून जोरदार विरोध करण्यात येत असला तरी, मुख् [...]
