Author: Lokmanthan
भाळवणी विद्यालयास रयतचा सर्वोच्च ‘कर्मवीर’ पुरस्कार
भाळवणी : रयत शिक्षण संस्थेचा सर्वोच्च कामगिरीचा आदर्श विद्यालय कर्मवीर पुरस्कार महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक भाळवणी विद्यालयास सातारा ये [...]
शरद पवारांची ‘पुलोद’ दलित नेत्याविरूध्दचे षडयंत्र होते!
महाराष्ट्राचे राजकारण १९६० पासून मराठा समुदायाच्या ताब्यातच राहीले; याचे मुख्य कारण, मराठा समाज हा सत्यशोधक चळवळीतून प्रामुख्याने जागृत झाला होता [...]
मराठा सत्ताकारण घेराव करतंय का ?
महाराष्ट्राच्या राजकारणाची कलाटणी २०१४ पासून सातत्याने सुरू असली; तरी, २०१९ या वर्षामध्ये राज्यातील राजसत्तेचे राजकारण, अतिशय ओबडधोबड पद्धतीने आक [...]
‘ऑपरेशन सिंदूर’ वर दावा करण्याचा रिलायन्सचा घृणास्पद प्रकार!
भारतातील काश्मीर पहलगाम येथे २६ पर्यटकांना दहशतवाद्यांनी टार्गेट करून ठार केल्यानंतर, त्याचा बदला म्हणून काल भारताने पाकिस्तान आणि पाक व्याप्त [...]
भारताचे थेट लाहोरपर्यंत ड्रोन हल्ले ; एअर डिफेन्स सिस्टीम केली उद्ध्वस्त
नवी दिल्ली :ऑपरेशन सिंदूर अजुनही संपलेले नसून, पाकिस्तानने बुधवारी मध्यरात्री भारतीय सीमेवरील लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. [...]

महाराष्ट्र शासन आणि विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार
मुंबई, दि. ८ : उद्योग व्यवसायाचे सुलभीकरण (इज ऑफ डुईंग बिझनेस) आणि नागरिकांचे जीवन अधिक सोयीचे, सुरक्षित व सुलभ करण्याच्या उद्देशाने कायद्यामधील [...]

नागपूर शहरातील विकासकामे तातडीने सुरू करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
मुंबई, दि. 8 – नागपूर महानगराच्या चौफेर विकासासाठी जे आराखडे व नियोजन झाले आहे त्याप्रमाणे तत्काळ कामे सुरू झाली पाहिजे. ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल [...]

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार
मुंबई, दि.८ : कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही [...]

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद : डॉ. अरविंद पनगढिया
मुंबई, दि. ८: महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या भरीव योगदानाचे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पन [...]
पाकने आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देवू ; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्याने चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात गुरूवारी राजधानीत सर्वपक्षीय नेत् [...]
