Author: Lokmanthan
चिमुरड्याचा बळी गेला तरी हायवा गाड्यांचा उच्छाद कायम
नांदेडमध्ये वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी कोणाची?नांदेड : नांदेड शहरातून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणार्या विनाक्रमांकाच्या (अनधिकृत) हायवा गाड्या [...]
जामखेडमध्ये कलाकेंद्रातील वेश्याव्यवसाय बंद करा : गणेश भानुसे
जामखेड : जामखेड हद्दीतील काही कलाकेंद्रात राजरोसपणे वेश्या व्यवसाय चालू आहे.या गंभीर बाबीकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पोलिसांवर कोणाचा तरी [...]
लोकांच्या जाणीव-नेणिवेत त्यांची बोलीभाषा !
भारतीयांना भाषाच येत नाही, अशा प्रकारचे वक्तव्य करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे, असेच म्हणावे लागेल. भार [...]
‘रेषा बोलतात…रेषा हसवतात !’ विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक व्यंगचित्रांचा अनोखा कार्यक्रम.
संगमनेर - बप्पाजी सार्वजनिक वाचनालय, जि.प. शाळा,शेकटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने 'रेषा बोलतात.. [...]
खेलो इंडीयामुळे ग्रामीण खेळाडूना मोठी संधी : डॉ. सुस्मिता विखे पाटील
लोणी : केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या धोरणामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले आहे. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून [...]
५ डिसेंबरच्या ‘शाळा बंद’ आंदोलनात शिक्षक भारती उतरणार : सुनील गाडगे
अहिल्यानगर : टीईटी सक्ती, अन्यायकारक संचमान्यता धोरण, अशैक्षणिक कामांची जबरदस्ती आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या स [...]
महावितरण प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र येथे ४५ प्रशिक्षणार्थींचे रक्तदान
नाशिक : महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे येथे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी अभियंता यांच्या पुढाकाराने प्रशिक्षण व सुरक्षा के [...]
अहमदनगर बार असोसिएशनचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
जीवनात मैदानी खेळ म्हणजे औषध : प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे अहिल्यानगर :- अहमदनगर बार असोसिएशनतर्फे आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव 2025 वाडि [...]
महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्या राज्य अध्यक्ष पदी डॉ. अनिल गडाख यांची निवड
अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेची निवडणूक शिर्डी येथे दि. 3 [...]
केंद्रापासून राज्यापर्यंत निवडणूक आयोग सत्तेप्रमाणे चालतोय ; बाळासाहेब थोरात यांचा आरोप
संगमनेर : आत्तापर्यंतच्या राजकीय जीवनात निवडणूक आयोगाचा इतका गोंधळ प्रथम पाहत आहे. पूर्वीचे आयोग स्वायत्त असायचे, निर्णयाचा अधिकार त्यांना असायच [...]
