Author: Lokmanthan
लढाण्यात विजांचा गडगडाट, वादळीवारासह पावसाची दमदार बॅटिंग…
बुलढाणा : जिल्ह्यात दुपार पासूनच वातावरणात अचानक बदल होऊन विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, बुलढाणा शहरात तब्बल एक तास पावसाची [...]
रोहनची आत्महत्या की संस्थात्मक खून ?
एससी, एसटी आणि ओबीसी समाजातील उच्च व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबण्याचं नाव अद्यापही घेत नाही! कालच मुंबईच्य [...]

आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. ११ : आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळा [...]
अहमदाबाद-लंडन विमान अपघात: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त
मुंबई, दि. १२ :- अहमदाबाद-लंडन विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातातील म [...]

डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १२ : मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये डोंगरांवर बऱ्याच झोपडपट्ट्या आहेत. अशा झोपडपट्ट्या पावसाळ्याच्या दिवसात भूस्खलन तसेच दरड कोसळल्यास [...]

बांधकाम पूर्ण झालेली रुग्णालये कार्यान्वित करून जनतेच्या सेवेत आणावीत- मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई : बांधकाम पूर्ण झालेली रुग्णालये कार्यान्वित करून लवकरात लवकर जनतेच्या सेवेत आणावीत. तसेच कार्यान्वित करण्यात येणाऱ्या रुग्णालयामध्ये आवश्य [...]

कर्जत व जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी भवन उभारण्याच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करावी : सभापती प्रा.राम शिंदे
मुंबई, दि. १२ :- कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठीचा प्रस्ताव संचालक (पणन) यांनी [...]

राज्यातील सिंचन प्रकल्पासह उदंचन जलविद्युत प्रकल्पांची कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. १२ :- राज्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्यातील ३८१ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या माध् [...]

मातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. १२ : मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रग [...]
जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची गंमत !
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडून, नव्या युवकांना संधी देण्याचे भाष्य केलं आहे. राजकारणामध्ये कोणत्याही [...]
