Author: Lokmanthan

अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे काम १५ मे पर्यंत पूर्ण करा : सभापती प्रा.राम शिंदे
मुंबई, दि. ०८: सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ क्षेत्राच्या चारही बाजूस वनविभागाचे आरक्षण असल्याने येण्या-जाण्यासाठी रस [...]

जळगाव जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कार्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा
जळगाव : जळगाव जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत उत्तम सोयी-सुविधांनी युक्त वसतीगृहे उभारण्यात आलेली आहेत. मात्र, जळगावसारख्या मोठ्या शहरात वसत [...]

रायगड जिल्ह्यातील विकासकामांना गती द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील जामगाव येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वने व उद्यान प्रकल्पात राखीव वने तस [...]

एमएमआर क्षेत्र आणि पुण्याच्या विकासाला मोठा बुस्टर – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्राच्या पायाभूत सुविधा विकासासाठी करण्यात आलेल्या ४ लाख ७ हजार कोटींच्या सामंजस्य करारामुळे या क्षेत्रा [...]

नव तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपत्कालीन कार्य केंद्र अधिक सक्षम : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. ०८: राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात आधुनिक तंत्रज्ञान, वेगवान संवादव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरामुळे आपत्ती [...]
ट्रम्प टेरिफमुळे जगाला आर्थिक पुनर्रचना करणे भागच !
भारतीय शेअर बाजार हा कोरोना नंतर दुसऱ्यांदा असा कोसळला आहे की जवळपास १३ लाख कोटींचं भांडवल यातून लयास गेलं आहे. अर्थात, हा सगळा परिणाम अमेरिकेने [...]
राजकारणात जातीचे सेल नको का म्हणताहेत गडकरी ?
जगातील कोणतीही व्यवस्था जी माणसासाठी बनली आहे; ती राजकीय आहे! राजकारण, याविषयी कोणी फारसं बोलत नसले किंवा मी राजकारण करत नाही असं म्हणत असले, तरी [...]
प्राचार्य अनारसे यांचे’ शब्दवैभव’ पुस्तक म्हणजे ज्ञानदीप लावू जगीचा आदर्श : प्राचार्य शेळके
श्रीरामपूर : मानवी संस्कृती ही शिक्षण आणि सेवेतून आकाराला आली आहे. या वाटचालीचा अनुभवी आविष्कार असलेले प्राचार्य शंकरराव आत्माराम अनारसे यांचे’ श [...]
राजूर पोलिस स्टेशन वतीने दंगा काबू प्रात्यक्षिक
अकोले ः राजूर पोलिस स्टेशन हद्दीत राम नवमी, हनुमान जयंती, व डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजुर पोलीस स [...]
भावना अन् बुद्धी कृत्रिम बुद्धिमत्तेला सरेंडर करु नका : प्रभारी कुलगुरु डॉ. पराग काळकर
अकोले : मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा सुयोग्य मेळ तंत्रज्ञान क्षेत्रात आवश्यक असून भावना अथवा बुद्धिमत्ता ही नवीन विश्वातील कृ [...]