Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळीनंतर आता उष्णतेची लाट

मुंबई ः राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकीकडे गारपिट पडत

 शहरातील परिस्थिती शांत आहे, अफवावर विश्वास ठेवू नये – आस्तिक कुमार पांडे  
अतिक्रमण धारकांवर नगरपरिषदेचा हातोडा
नवरदेवाने लग्नाच्या स्टेजवरच नवरीला लगावली चापट;पहा व्हिडीओ | LOK News 24

मुंबई ः राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकीकडे गारपिट पडत असतांना, राज्यात आगामी चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या मुंबईच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. या सोबतच कोकणातील अनेक जिल्ह्यात तापमानात वाढ झाली आहे. पूर्वेकडून येणार्‍या वार्‍यांमुळे मुंबईचे तापमान वाढले आहे. मुंबईमध्ये शनिवार आणि रविवारी 36 अंश सेल्सिअस तापमान होते. या तापमानात आणखी वाढ होणार आहे.

COMMENTS