Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लव्ह जिहाद समिती रद्द करा ः आमदार शेख

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादचे प्रकरण सुरू असून याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली समिती रद्द करण्याची मागणी समाजवादी

डाव्यांचा आश्‍वासक चेहरा हरपला !
मुंबईतील पाणीकपातीचा निर्णय अखेर रद्द
 विविध मागण्यांसाठी नाशिकच्या दिंडोरी होऊन निघालेला लॉंग मार्च नाशिक मध्ये दाखल

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादचे प्रकरण सुरू असून याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली समिती रद्द करण्याची मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिशाभूल केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. लोढा यांनी 1 लाख पेक्षा अधिक लव्ह जिहादची प्रकरणे झाल्याचा दावा केला होता. मात्र, राज्यात वर्षभरात आंतरधर्मीय विवाहांची केवळ 402 प्रकरणे घडली आहेत, असा दावा समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे.

COMMENTS