Homeताज्या बातम्यादेश

विशाखापट्टणम बंदरात 40 बोटींनी घेतला पेट

विशाखापट्टणम ः शहरातील मासेमारी बंदरात एका बोटीत अचानक भीषण आग लागली आहे. आग पुढे वाढत गेल्याने या घटनेत 40 बोटी जळून खाक झाल्यात. घटनेमुळे परिसर

महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये
काँग्रेस सेवा दला तर्फे पिंप्री जलसेनमध्ये गोरगरिबांना साखर वाटप
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावणार ‘जयंती फलक’: मंत्री मंगल प्रभात लोढा

विशाखापट्टणम ः शहरातील मासेमारी बंदरात एका बोटीत अचानक भीषण आग लागली आहे. आग पुढे वाढत गेल्याने या घटनेत 40 बोटी जळून खाक झाल्यात. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याअसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. स्थानिक मच्छिमारांनी या बोटीला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

COMMENTS