Homeताज्या बातम्यादेश

विशाखापट्टणम बंदरात 40 बोटींनी घेतला पेट

विशाखापट्टणम ः शहरातील मासेमारी बंदरात एका बोटीत अचानक भीषण आग लागली आहे. आग पुढे वाढत गेल्याने या घटनेत 40 बोटी जळून खाक झाल्यात. घटनेमुळे परिसर

रूपयाची आतापर्यंतची नीचांकी घसरण ; अमेरिकेच्या व्यापारयुद्धाचा परिणाम
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उद्या २७ सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ला अहमदनगर जिल्हा काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा : बाळासाहेब साळुंके
शिर्डी महापशुधन एक्स्पो; बारा कोटी रुपयांचा रेडा ठरतोय प्रमुख आकर्षण

विशाखापट्टणम ः शहरातील मासेमारी बंदरात एका बोटीत अचानक भीषण आग लागली आहे. आग पुढे वाढत गेल्याने या घटनेत 40 बोटी जळून खाक झाल्यात. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याअसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. स्थानिक मच्छिमारांनी या बोटीला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

COMMENTS