Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश

मुंबई : अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्याकरिता संबधित जिल्हाधिकार्‍यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून पंचनामे झाल्यानंतर त्या शेतकर्‍यांना तातडीने मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

‘तुझे लग्न दुसरीकडे कसे होते ते मी बघतेच ; प्रेयसीच्या धमकीने प्रियकराची आत्महत्या I LOKNews24
स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विम्यामुळे मिळतेय शेतकर्‍यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत
बिहारमध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप

मुंबई : अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्याकरिता संबधित जिल्हाधिकार्‍यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून पंचनामे झाल्यानंतर त्या शेतकर्‍यांना तातडीने मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

COMMENTS