Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

या पोट निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे

हीच खरी श्रद्धांजली आहे - राम कदम

मुंबई प्रतिनिधी - स्वतः घरात बसून पक्ष निष्ठेसाठी आजारी असताना सुद्धा घराबाहेर  पडणाऱ्या आमच्या गिरीष बापट बाबत बोलता.  कसली  श्रद्धांजली वाहण

लकडगंज परिसरात असलेल्या लाकडाचे कारखाने जळून खाक | LOK News 24
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोहीम स्तरावर प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी जलज शर्मा
मिचाँग चक्रीवादळामुळे दक्षिणेतील राज्यात नुकसान

मुंबई प्रतिनिधी – स्वतः घरात बसून पक्ष निष्ठेसाठी आजारी असताना सुद्धा घराबाहेर  पडणाऱ्या आमच्या गिरीष बापट बाबत बोलता.  कसली  श्रद्धांजली वाहण्याचे ढोंग करता तुम्ही ? आम्ही जशी अंधेरी  येथील स्वर्गीय रमेश लटके च्या पोट निवडणुकीत उमेदवार दिला नाही ,  तसे आव्हान करणार  आहत  का ? हिंम्मत असेल तर आव्हान करा की ह्या पोट निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे आणि हीच खरी श्रद्धांजली आहे. 

COMMENTS