Homeताज्या बातम्या

या पोट निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे

हीच खरी श्रद्धांजली आहे - राम कदम

मुंबई प्रतिनिधी - स्वतः घरात बसून पक्ष निष्ठेसाठी आजारी असताना सुद्धा घराबाहेर  पडणाऱ्या आमच्या गिरीष बापट बाबत बोलता.  कसली  श्रद्धांजली वाहण

गोदावरीच्या पात्रात प्रदूषणाची वाढ; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष कायमनाल्यांचे सांडपाणी, निर्माल्य व कपड्यांमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात
दीपक सोनवणे गोळाफेकमध्ये जिल्ह्यात प्रथम
 केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

मुंबई प्रतिनिधी – स्वतः घरात बसून पक्ष निष्ठेसाठी आजारी असताना सुद्धा घराबाहेर  पडणाऱ्या आमच्या गिरीष बापट बाबत बोलता.  कसली  श्रद्धांजली वाहण्याचे ढोंग करता तुम्ही ? आम्ही जशी अंधेरी  येथील स्वर्गीय रमेश लटके च्या पोट निवडणुकीत उमेदवार दिला नाही ,  तसे आव्हान करणार  आहत  का ? हिंम्मत असेल तर आव्हान करा की ह्या पोट निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे आणि हीच खरी श्रद्धांजली आहे. 

COMMENTS