कार्तिकी दिंडीत ७ वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्तिकी दिंडीत ७ वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू

सर्व वारकरी हे कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील होते

सांगोला प्रतिनिधी  - कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या कोल्हापुरातील वारकऱ्यांवर काल काळाने घाला घातला. पायी जात असलेल्या दिंडीत एक कार

मणिपूर घटनेवरून विरोधकांचा गदारोळ
आईच्या आठवणीत होता प्रत्येक क्षण…; रुणाल जरेने व्यक्त केली भावना ; न्याय मिळवून देण्याचा निर्धारही व्यक्त
लॉजवर देह व्यापार, दोन महिलांची सुटका| DAINIK LOKMNTHAN

सांगोला प्रतिनिधी  – कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या कोल्हापुरातील वारकऱ्यांवर काल काळाने घाला घातला. पायी जात असलेल्या दिंडीत एक कार घुसल्याने ७ वारकऱ्यांचा मृत्यू तर पाच जखमी झाले आहेत. सर्व वारकरी हे कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील होते. दरम्यान माहिती रात्रीच मिळताच गावातील सरपंच आणि काही गावकरी सांगोल्याच्या दिशेने रवाना झाले. तर आज सकाळी सर्व मृतदेहावर शोकाकुल वातावरणात गावातच सामूहिकरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

COMMENTS