नांदगणे ते पुनवडी पुलाचा भराव गेला वाहुन; वाहतुक ठप्प.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदगणे ते पुनवडी पुलाचा भराव गेला वाहुन; वाहतुक ठप्प.

वाहतुक ठप्प जनजीवन विस्कळीत .

सातारा प्रतिनिधी - सातारा(Satara) जिल्ह्यातील जावली(Jawali) तालुक्यातील केळघर(Banana House) परिसरात गेले चार ते पाच दिवस  मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी

महिलांसाठी तीन नवीन योजना ; 2 लाख अंगणवाडयांचा विस्तार
ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा रोडमॅप सादर करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दारी करून शपथ घेतली त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही ?

सातारा प्रतिनिधी – सातारा(Satara) जिल्ह्यातील जावली(Jawali) तालुक्यातील केळघर(Banana House) परिसरात गेले चार ते पाच दिवस  मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असून या मुसळधार पावसाचा फटका नांदगणे ते पुनवडी(Nandgane to Punavadi) दरम्यानच्या पुलांना बसला आहे. येथील पुलाचा भराव वाहुन गेल्याने या पुलावरून होणारी वाहतुक पूर्णतः बंद झाली आहे. दरवर्षी केळघर परिसरात फार मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असतो. त्यामुळे आता वेण्णा नदी पात्र(Venna river character) दुथडी भरून वाहू लागली आहे. परिसरातील शाळकरी विद्यार्थी(schoolboy) , प्रवाशांसह(including passengers) , वृद्धांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

COMMENTS