कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेली औरंगाबाद शहरातील चित्रपट गृहे आज सुरु होत आहेत. पहिल्या दिवशी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांचा रहस्यपट ‘चेहरे’ अणि इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या सत्य घटनेवर आधारित अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्वच सिनेमागृहांमध्ये काळजी घेतली जात आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेली औरंगाबाद शहरातील चित्रपट गृहे आज सुरु होत आहेत. पहिल्या दिवशी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांचा रहस्यपट ‘चेहरे’ अणि इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या सत्य घटनेवर आधारित अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्वच सिनेमागृहांमध्ये काळजी घेतली जात आहे.
COMMENTS