Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशात 5 जणांचा गुदमरून मृत्यू

लखनौ : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात घरात झोपलेल्या एका कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला, इतर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यां

सहसचिव डिंगळे, बार्टीच्या संचालकांचा नियमबाह्य खुलासा  
महिला टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा
जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक हे गुणवंतच – राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

लखनौ : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात घरात झोपलेल्या एका कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला, इतर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित कुटुंबाने थंडीपासून वाचण्यासाठी घरात कोळशाची शेगडी पेटवली होती, ज्यामुळे त्यांचा श्‍वास गुदमरला असावा, असा पोलिसांना संशय आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण, त्यांनी घरात कोळशाचा ब्रेझियर जाळला होता.

COMMENTS