पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 400 रुपयांची वसुली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 400 रुपयांची वसुली

विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली

अहमदनगर प्रतिनिधी  - अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेले आहे. विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण

बाबूजींचे पुण्यस्मरण हे त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता होय : जगन्नाथ महाराज शास्त्री
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना ; कॅशलेस वैद्यकीय सुविधा द्यावी
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नगरचा डंका

अहमदनगर प्रतिनिधी  – अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेले आहे. विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. पण, सरकारने साफ नकार दिला आहे. अशातच नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी 400 रुपये मागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी इथं शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात आहे. महसूल विभागाने नेमलेल्या पथकाकडून पैशांची मागणी केली जात आहे.  . महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मागितले पैसे आहे. या बद्दलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

COMMENTS