लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलेंडरचे भाव वाढवले (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलेंडरचे भाव वाढवले (Video)

महागाईने सामान्य नागरिकांच बजेट कोलमडून गेले आहे, त्यामुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे, यावर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर

नवनीत राणांविरोधात 100 कोटींचा दावा
यशोमती ठाकूरांची अधिकाऱ्यांनी धमकी
पैसे घेतल्याचे सिद्ध करा ः यशोमती ठाकूर

महागाईने सामान्य नागरिकांच बजेट कोलमडून गेले आहे, त्यामुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे, यावर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली, महागाई वाढवणारं सरकार केंद्र सरकार आहे याचा निषेध आहे,अच्छे दिन आणणाऱ्या लोकांनी महागाईचे दिन आणले तर सिलेंडरचे भाव केंद्र सरकारने यासाठी वाढवले की लोकांनी स्वयंपाक करावा .अशी उपरोधक प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी देत यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यावं लागेल अशी टीका त्यांनी केली.

COMMENTS